Agriculture
‘धान उत्पादक शेतकऱ्यांना १२ डिसेंबरला पीक विम्याच्या रकमेचे वाटप’
टीम महाराष्ट्र देशा : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2019 मधील पीक विम्याच्या रकमेचे वाटप 12 डिसेंबर रोजी लाखांदूर येथे शेतकरी मेळावा घेऊन करावे, असे ...
धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान, मुख्यमंत्र्यांची मान्यता
मुंबई : राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून प्रति क्विंटल पाचशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावास मान्यता ...
परळी तालुक्यात उसाचे क्षेत्र यंदा वाढणार
टिम महाराष्ट्र देशा : तालुक्यात परतीच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी ऊसलागवडीस सुरवात असून, यंदा उसाचे क्षेत्र वाढणार आहे. दोन वर्षांपासून तालुक्यात पावसाने ओढ ...
ऊसाला देणार अडीच हजाराचा दर -हरिभाऊ बागडे
टिम महाराष्ट्र देशा : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांची यंदा प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीची तीव्रता लक्षात घेता शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. ...
सोलापुर : कांदा गडगडला.. मोठ्या आशेने आलेल्या बळीराजाच्या पदरी निराशा
टीम महाराष्ट्र देशा : देशात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे नागरिकांनी तात्पुर्ते कांद्याकडे दुर्लक्ष केल होते. मात्र, सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची ...
राजू शेट्टींना शेतीतलं काहीच कळत नाही, रघुनाथदादांचा घणाघात
टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठे पद मिळणार, अशी चर्चा ...
‘फडणविसांनी शेतकऱ्यांना केलेल्या मदतीची घोषणा ठरली केवळ तोंडाची वाफ’
टीम महाराष्ट्र देशा : देवेंद्र फडणवीस यांनी ८० तासांसाठी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर केलेली अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना ५,३०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्याची घोषणा ...
कांद्याच्या खरेदी विक्रीसाठी सुट्टीच्या दिवशी बाजार समित्यांचे व्यवहार सुरु
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून सध्या कांदा, बटाटा आणि टोमॅटो या शेतीमालाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ...
‘कांद्यामुळे वेळप्रसंगी सत्तेवरही पाणी सोडण्याचा इतिहास फार जुना नाही’
टीम महाराष्ट्र देशा : कांदा दरवाढीचा भडका आणि तडका याचा ‘ठसका’ सगळ्यांनाच लागत आहे. कांद्याने आपल्या देशात राज्यकर्त्यांच्या फक्त डोळ्यांतच पाणी आणलेले नाही तर ...
‘मी जास्त कांदाचं खात नाही’ सीतारामन यांच्या अजब वक्तव्यावर आव्हाड भडकले म्हणाले…
टीम महाराष्ट्र देशा : ‘मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त ...