Agriculture

जाणून घ्या अळू लागवड तंत्रज्ञान, हंगाम आणि लागवड पद्धती

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील भागांत अळूची लागवड कमी-अधिक प्रमाणात केली जात आहे. अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. ...

राज्यात तातडीने शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू, लोकसभेत प्रीतम मुंडे आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील सर्वच पिकांचे नुकसान झाले असून यामध्ये कापूस पिकाचा ही समावेश ...

सत्तास्थापनेचा सावळा गोधळ : महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकांच्या छायेत

दीपक पाठक : विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास २० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा तिढा सोडवता न आल्यानं ...

सत्तास्थापनेचा सावळा गोधळ : महाराष्ट्र मध्यावधी निवडणुकांच्या छायेत

दीपक पाठक : विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास २० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील प्रमुख पक्षांना सत्तास्थापनेचा तिढा सोडवता न आल्यानं ...

एफआरपीवरून कृषीमूल्य आयोगाला राजू शेट्टींनी घेतले फैलावर

टीम महाराष्ट्र देशा : कृषी मुल्य आयोगाकडून उसदराचे धोरण ठरवित असताना उसाच्या उत्पादन खर्चावर उसदर ठरविला जातो का ? असे असेल तर गेल्या दोन ...

दुष्काळामुळे ८० दिवसच चालणार ऊस गळीत हंगाम

वसमत : राज्यात ऊस गळीत हंगामाबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राज्य साखर संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शुक्रवारपासून (ता.२२) पासून कारखान्याचे गळीत हंगाम सुरु ...

दिवाकर रावते आज साधणार शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद: शिवसेना नेते दिवाकर रावते मंगळवारी (ता. 19) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी मदत केंद्रांना भेटी देणार आहेत. ...

‘हा’ साखर कारखाना देणार मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव

माजलगाव: सोळंके साखर कारखाना सातत्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासत आला असून, या हंगामातही मराठवाड्यात उसाला सर्वाधिक भाव देणार असल्याचे या कारखान्याचे अध्यक्ष आमदार ...

गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली मदत शेतकरी पंतप्रधानांना परत करणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये ...

गुंठ्याला 80 रुपये जाहिर केलेली मदत शेतकरी पंतप्रधानांना परत करणार

टीम महाराष्ट्र देशा : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!