Agriculture
काँग्रेसकडून कृषी विधेयकाला विरोध; शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून स्वतंत्र भूमिका
मुंबई : कृषी विधेयकांसंदर्भात शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सध्या स्वतंत्र भूमिका घेण्यात आली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन कृषी विधेयकाला विरोध केला ...
हरियाणाप्रमाणे इतर राज्यातील शेतकरीही रस्त्यावर उतरून सरकारला लायकी दाखवेल – प्रकाश आंबेडकर
पुणे : संसदेत कृषी विधेयक मंजूर करण्यात आले. या विधेयकाला विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला होता. आता या वादात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश ...
पिकांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडे अहवाल पाठवा, अमित देशमुखांचे आदेश
लातूर : मागील आठवडाभरापासून लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील काही गावात अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे तसेच नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे, शेतजमिनीचे व इतर नुकसान झाले आहे. प्रशासनाने ...
मोदीभक्त ‘नटी’ने शेतकऱ्यांना आतंकवादी ठरवले
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या कृषी ...
अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…
लातूर : मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने उदगीर, जळकोट परिसरातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकाचा समावेश ...
अतिवृष्टीमुळे पीकाच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करा…
लातूर : मागील काही दिवसापासून सततच्या पावसाने उदगीर, जळकोट परिसरातील पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात प्रामुख्याने तुर, मुग, सोयाबीन, या पीकाचा समावेश ...
पारनेरमध्ये कांद्याला प्रति क्विंटल ५ हजार १०० रुपयांचा भाव
अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील ...
…अन्यथा कोयता चालणार नाही, ऊसतोड कामगारांसाठी पंकजा मुंडे उतरल्या मैदानात
मुंबई : लॉकडाऊन काळात सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अजूनही आर्थिक चक्र बिघडलेले असताना कृषी क्षेत्रावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांचे देखील ...
‘लक्षात ठेवा आता आमच्या हातात दगड आहेत अन् तुमच्या काचा आहेत’, राजू शेट्टी आक्रमक
पुणे : संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. ...
‘शेतकऱ्यांना आतंकवादी म्हणणारी ‘झांसे’की रानी भाजपच्या पाठींब्यामुळे शेफारली’
मुंबई : ल्या काही दिवसांपासून आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. संसदेत सादर करण्यात आलेल्या कृषी ...