Agriculture

…अन्यथा लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल : बाळा नांदगावकर

मुंबई : परतीच्या पावसाने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रात ...

शेतकरी संकटात असताना घरात बसून कारभार चालविणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर मनसेची जहरी टीका

मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून ...

राज्याला पावसाचा जबरदस्त तडाखा; मुख्यमंत्रांचे पिके, मालमत्ता नुकसानीचे पंचनामे गतीने करण्याचे आदेश

मुंबई : राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती ...

कमी दाबाचे क्षेत्र कायम : राज्याच्या ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता 

नवी दिल्ली- भारतीय हवामान विभागाच्या वादळ पूर्वानुमान विभागानुसार, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागामध्ये तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज 15 ऑक्टोबर ...

जलयुक्त शिवारातील जनसहभागाचीही चौकशी करणार का?- चंद्रकांत पाटील

मुंबई- कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार ...

मुंबईची तुंबई होऊ द्यायची नसेल तर ‘हे’ करा; गडकरींनी ठाकरेंना सांगितला रामबाण उपाय

मुंबई – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबईतील पुराच्या नियमित संकटावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात ‘राज्य वॉटर ग्रीड’ ची स्थापना करण्यास सूचविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ...

शिवणी बॅरेजमधील पाणी वाहून जाण्याचा प्रकार धक्कादायक; देशमुखांनी दिले चौकशीचे निर्देश

लातूर- मांजरा नदी वरील शिवणी बॅरेजचा स्वंयचलीत दरवाजा अचानक उघडला गेल्याने पाणी वाहून जाण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल ...

जलयुक्त शिवार कामांची खुली चौकशी करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई- कॅगने 31 मार्च 2019 रोजी संपलेल्या वर्षातील आपल्या अहवालात जलयुक्त शिवारच्या कामांचा दर्जा,खर्च, परिणाम यावरून उपस्थित केलेल्या टीकात्मक मुद्द्यांचा विचार करून जलयुक्त शिवार ...

जलयुक्त शिवार योजना झोलयुक्त : भ्रष्टाचाराच्या एसआयटी चौकशीचे कॉंग्रेसने केले स्वागत

मुंबई- फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून राज्यात पाणीसाठा न वाढता फक्त काही कंत्राटदारांच्या पैशाचा साठा मात्र वाढला असल्याचा आरोप काँग्रेसने ...

मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान,निलंगा तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे सावट

निलंगा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात पावसाने रौद्र रुप धारण केल्याने अतिवृष्टीचा जोरदार फटका बसल्याने निलंगा तालुक्यावर ओल्या दुष्काळाचे मोठे सावट ओढवल्याने बळीराजा पुरता कोलमडून ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!