Agriculture
‘राजू शेट्टींची एक्स्पायरी डेट संपली, सदाभाऊंची अवस्था पाळीव प्राण्यासारखी झालीये’
सातारा : एकेकाळी राज्यात ऊस आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी चळवळ उभी करणारे राष्ट्रीय नेते माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार सदाभाऊ खोत हे आता ...
वीज कनेक्शन कट करणे थांबवा अन्यथा नागरिक ‘शॉक’ देतील; आ.श्वेता महालेंचा इशारा
बुलडाणा : सक्तीच्या वसुलीसाठी वीज कनेक्शन कट करण्याची धडक कारवाई सरकारकडून ऐन रब्बीच्या हंगामात केली जात आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना सक्तीच्या वसुलीसाठी सरकारने ...
कर्ज देण्यास बँकेची टाळाटाळ, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या
नांदेड : जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील गोगदरी गावातील शेतकरी उत्तम कल्याणकर यांनी आर्थिक विवंचनेत गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर या ...
सोयाबीन, कापसासाठी १२ नोव्हेंबरपासून आंदोलन; रविकांत तुपकराचा इशारा
बुलडाणा : विदर्भ, मराठवाडा व खान्देशच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही लढलो आहे. आता तर कापूस व सोयाबीनचा प्रश्न घेऊन आंदोलनाचा भडका उडवणार आहोत. बुलडाण्यातून हा एल्गार ...
‘आर्यनच्या बचावातून वेळ मिळाला असेल तर आता शेतकरी आत्महत्येकडे लक्ष द्या’, मेटेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
बीड : बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यात २०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र याकडे मुख्यमंत्र्यांना पाहायला वेळ नाही. अतिवृष्टीची मदत जाहीर मात्र ...
‘शेतकऱ्यांना बळजबरीने सीमेवरून हटवले तर सरकारी कार्यालयात…’, राकेश टिकैत यांचा इशारा
नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून मोदी सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. याच दरम्यान ...
‘दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करून शब्द पाळला, पण केंद्राचा शिपाईसुद्धा आला नाही’
बीड : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानीची मदत दिली जाईल, असे असा शब्द महाविकास आघाडीने दिला होता. त्यानूसार ...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचे वाटप करा – शंभूराज देसाई
वाशिम – जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून निधी मागणीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. नुकसानग्रस्त ...
वैजापूरात पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळाली केवळ ५० टक्के रक्कम!
औरंगाबाद : पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत २०२०-२१ या वर्षात खरीप हंगामात मंजूर झालेल्या पिक विम्यापैकी केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनाच परताव्याची रक्कम मिळाली आहे. ...
‘शेतकऱ्यांच्या बाबतीत भ्रष्टाचार झाल्यास झुकणार नाही, थेट कोर्टात जाणार’, भाजप खा.वरुण गांधींचा योगींना इशारा
लखनऊ : गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार वरुण गांधी शेतकरी कायद्यावरुन आपल्याच सरकारवर टीका करत आहेत. आता परत त्यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला असून ...