Agriculture
शेतकऱ्यांबद्दल आत्मियता असेल तर दिवाळीला ‘मातोश्री’ व ‘वर्षा’वर रोषणाई करू नये; अनिल बोंडेंचे आवाहन
नागपूर : ठाकरे सरकारच्या शेतकरी द्वेषामुळे राज्यातील हजारो शेतकरी कुटुंबांच्या घरात ऐन दिवाळीत अंधार पसरला असून शेतकऱ्याची दिवाळी काळी करण्यास ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत ...
राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन
नाशिक : महाराष्ट्रातून मान्सून हद्दपार झाला असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, दक्षिण कोकण व विदर्भातील बीड, परभणी, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील काही ...
ऊसतोड कामगारांची अद्ययावत पद्धतीने डिजिटल नोंदणी करून घेण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ क्रांतिकारक पाऊल
मुंबई – सामाजिक न्याय विभागामार्फत ऊसतोड कामगार कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबविण्यासाठी ऊसतोड कामगारांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय ...
बीड जिल्ह्यात २४ तासांत २ शेतकऱ्यांची गळफास घेत आत्महत्या
बीड : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील चोवीस तासांत बागपिंपळगाव (ता. गेवराई) व जवळबन (ता. केज) येथे दोन शेतकऱ्यांनी गळफास घेत ...
राज्यपाल कोश्यारींच्या हस्ते शरद पवारांना ‘डॉक्टरेट ऑफ सायन्स’ मानद पदवी प्रदान
अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापिठातर्फे माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक विकासमंत्री नितीन गडकरी ...
‘साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला’, सोमय्यांचा दावा
लातूर : लातूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीमध्ये लातूरच्या देशमुख कुटुंबीयांनी सर्वात मोठा घोटाळा केला आहे. जिल्ह्यातील सुमारे अर्धा डझन सहकारी कारखाने गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला. ...
देशात फक्त कामगार शेतकरी चळवळच शिल्लक-राजू शेट्टी
सांगली : देशात आज फक्त कामगार आणि शेतकऱ्यांच्या चळवळी शिल्लक आहेत. त्या संपवण्याची व्यवस्था निर्माण होत आहे. दिल्लीत वर्षभरापासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. ते ...
साखर कारखान्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल राजू शेट्टींनी केले अमित शहांचे अभिनंदन
मुंबई : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांना प्राप्तिकर विभागाच्या नोटिसा येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी आणि ...
‘संजय शिंदेंना शेतकऱ्यांच्या प्रपंचापेक्षा राज्याच्या आर्थिक तिजोरीची जास्त काळजी’
करमाळा : महावितरणने तात्काळ आठ तास वीजपुरवठा करण्याबाबत आदेश द्यावेत, अन्यथा येत्या शुक्रवारी आंदोलन करणार असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी स्पष्ट केले. करमाळा ...
30 वर्ष जुना प्रश्न संपुष्टात; देवेंद्र फडणवीसांनी मानले नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे आभार
नवी दिल्ली : गेल्या तीन ते चार दशकांपासून सहकारी साखर कारखान्यांवर प्राप्तीकर विभागाच्या नोटीसेस येत होत्या. यासंदर्भात एक परिपत्रक जारी करून ऊस उत्पादक शेतकरी ...