Agriculture
‘शेतकऱ्यांच्या समस्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच राजकीय चिखलफेक सुरू’
नांदेड : इंधनाच्या किमतीत दररोज वाढ होत आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळत नाही. विमा कंपनी दिवसाढवळ्या सरकारच्या तिजोरीवर- शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारत आहे. शेतकऱ्यांच्या ...
‘विमा कंपनी व नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’, राजू शेट्टी कडाडले
उस्मानाबाद : पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांच्या सोबतीने शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. मात्र, आपण हे होऊ देणार नाही. येत्या ...
शरद पवारांना शेतकऱ्यांची नव्हे, कारखानदारांची चिंता-राजू शेट्टी
सोलापूर : साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना १४ दिवसात एफआरपी रक्कम द्यावी, असा कायदा दहा वर्षापूर्वी कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी केला. आता तेच एकरक्कमी एफआरपी ...
‘शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी केली नाही अन् धनंजय मुंडेंनी डान्सर नाचवली’, निलेश राणे संतापले
मुंबई : परळीमध्ये प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी हिचा नाचगाण्याचा कार्यक्रम नुकताच झाला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले ...
शेतकऱ्यांचा जीव भांड्यात; सोमवारपासून खात्यात जमा होणार रक्कम!
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील ७५ हजार ७२६ शेतकऱ्यांना वाटपासाठी ५१ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा वर्षी खरीप ...
शेतकऱ्यांचा जीव भांड्यात; सोमवारपासून खात्यात जमा होणार रक्कम!
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील ७५ हजार ७२६ शेतकऱ्यांना वाटपासाठी ५१ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विविध शाखांमध्ये जमा वर्षी खरीप ...
ऐन दिवाळीत वैजापूरात पाऊस; मका, कापूस, तूरीचे नुकसान!
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील गंगाथडी परिसरात शुक्रवारी जोरदार पाऊसाने हजेरी लावली. गतवर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने, ढगफुटीच्या पावसाने हाहाकार उडाला होता. त्यावेळी पिकांचे अतोनात नुकसान ...
कृषी कायद्यांना विरोध करणारे गावातील बेरोजगार दारुडे; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य
भाजपचे राज्यसभा खासदार रामचंद्र जांगडा हिसामध्ये एका धर्मशाळेच्या उद्घाटनासाठी दाखल झाले होते. याची खबर शेतकरी आंदोलकांना लागताच ते इथं उपस्थित झाले आणि त्यांनी खासदाराविरोधात ...
‘एनडीआरएफची मदत प्रातिनिधीक, पण तुमची मदत तुम्ही केली पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचा सल्ला
कोल्हापूर : मला सकाळपासून शेतकऱ्यांचे फोन येताहेत, केवळ १४०० रुपये मदत जमा झाल्याचे ते सांगत आहेत. ठाकरे सरकार यावर सकारात्मक भूमिका घेणार नाही याची ...
संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला ‘हा’ लाखमोलाचा सल्ला
अमरावती : मागील दोन ते तीन वर्षांपासून संत्रा उत्पादनावर अवकळा दिसत आहे. परिणामी अपार कष्टातून हाती आलेले संत्रा पीक कोणत्या ना कोणत्या कारणाने निसटून ...