Agriculture
राज्यात 18 ते 20 मार्च दरम्यान पावसाची शक्यता, जाणून घ्या कुठे पडू शकतो पाऊस?
मुंबई- राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना आता आणखी एक चिंता करणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.केरळ ते ...
या कारणामुळे १५० विहिरींची कामे रखडली.
औरंगाबाद : जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यात नव्याने २६८ वयक्तिक सिंचन विहिरींच्या कामाचे कार्यरंभ आदेश देण्यात आला आहे. मात्र काम सुरू करण्याच्या आदी ज्या जागेवर विहीर ...
सिंघू बॉर्डरवर शेतकरी आंदोलकांनी चक्क महामार्गावर पक्की घरे बांधायला सुरुवात केली
नवी दिल्ली- केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण ...
कोरोनामुळे गुऱ्हाळे बंद पडण्याच्या मार्गावर
बीड :राज्यात कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढत चालल्याने रोज नियमात बदल होत आहे. मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सतत लॉकडाऊनला सामोरे जावे लागत आहे.याचा परिणाम सर्व उद्योग व्यवसायांवर ...
शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
बीड : एकीकडे शहरांचे नामांतर करण्याचाा मुद्दा राज्यभरात गाजत आहे. वास्तुंची नावे देखील बदलण्याचा घाट काही ठिकाणी घातला जात आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक ...
‘कृषी कायद्यामुळं शेतकरी जसे अस्वस्थ आहेत, तशी संसदही अस्वस्थ आहे’
मुंबई – केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांचा संघर्ष अजून देखील सुरु आहे. तीन महिने उलटून देखील आंदोलक शेतकरी हे दिल्लीच्या सीमांवर ठाण ...
शेतीच्या उत्पादन वाढीसाठी ग्रामपंचायतींना महत्त्वाच्या सूचना
औरंगाबाद : शेतीच्या माध्यामातून शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी. या उद्देशासाठी जमिनीची सुपिकता व रासायनिक खतांच्या संतुलित मात्रा निर्देशांक फलक ग्रामपंचायतस्तरावर व कृषी सेवा ...
‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’, रिक्त जागेसाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु
यवतमाळ : राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनामामुळे रिक्त जागेसाठी पक्षात चढाओढ लागली आहे. रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार? असा प्रश्न आता उपस्थित ...
शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकावा – जिल्हाधिकारी चव्हाण
औरंगाबाद: शेतकऱ्यांची अडचण आम्ही जाणून आहोत, त्यामुळे शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला बसून भाजीपाला विकावा आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. परंतु तूर्तास तरी जाधववाडी भाजी मार्केट ...
कामे सुरु करण्यासाठी संघर्ष समितीचे पत्र अभियान
औरंगाबाद : औट्रमघाटाचे तसेच बोगद्याचे काम लवकरात लवकर सुरु कारावे तसेच नागरी सुविधा पूर्ण झाल्यानंतर सुरक्षितता प्रमाणपत्र मिळाल्यानंवर टोल सुरू करण्या यावे या मागणीसाठी ...