Agriculture

पिशोर तालुक्यात वीज पडल्याने बैल ठार, अवकाळी पावसाने रब्बी जाण्याची भीती

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शुक्रवारी पहाटे विजेसह अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले, त्यामुळे रब्बी हंगामातील पिक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ...

राजू शेट्टींचा वीज बिलाप्रश्नी निर्णय घेण्यासाठी सरकारला आठ दिवसाचा अल्टिमेटम

कोल्हापूर : वाढीव वीज बिल आणि सक्तीच्या वीज बिल वसुलीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध जिल्ह्यात आंदोलन करण्यात आले. ...

जबरदस्तीने वीजबिल वसूल कराल तर आम्ही कायदा हातात घेवू; राजू शेट्टींचा आक्रमक इशारा

कोल्हापूर : सक्तीच्या वीजबिल वसुली विरोधात १९ मार्च रोजी राज्यभर सर्वपक्षीय आंदोलन करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. ...

सावधान! लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

लातूर : लातूर जिल्ह्यात दिनांक २० ते २२ मार्च या कालावधीत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहे. ...

शेतकऱ्यांची वीज तोडून सरकारचा ऊर्जामंत्र्यांच्या बंगल्यावर कोट्यवधींचा खर्च : भाजप

मुंबई : थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी ...

दे धक्का! पंकजा मुंडे समर्थक माजी आमदार मंत्री धनंजय यांच्या गोटात

बीड : जळगाव महापालिका महापौर निवडणुकीत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला आहे. त्यानंतर आता बीड भाजपमधील माजी आमदार तथा पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव ...

कृषि पंपाचे वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई तातडीने थांबवा : बच्चू कडू

मुंबई : राज्यातील विद्युत विभागाची योजना चांगल्या प्रकारे आहे. तथापि, विद्युत विभागाचे कृषीपंपाचे विद्युत कनेक्शन सरसकट तोडण्याची चालू असलेली मोहीम तातडीने थांबवून शेतकऱ्यांना चालू ...

मामाच्या घरी लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाली

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई येथे हळहळ व्यक्त करणारी घटना घडली आहे. गुळज येथील कालव्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन मुले वाहून गेली. त्यापैकी एकाचा मृतदेह ...

तेरणा कारखाना; शिष्टमंडळ केंद्रिय मंत्र्यांना भेटले, अनामत रकमेतून पीएफ भरण्याचा पर्याय

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा साखर कारखाना सुरू करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या रकमेची अट आहे. यावर तोडगा काढण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर ...

हतनूर टोल अखेर सुरू, स्थानिकांची मोफत पास देण्याची मागणी

औरंगाबाद : संघर्ष समितीच्या मागण्या पूर्ण न करत गुरुवारी(ता.17)अखेर धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड जवळील हतनूर येथील बहुचर्चित टोल सुरू झाला. या टोलवर टोल ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!