Agriculture
महावितरणच्या मदतीला बळीराजा आला धावून
नांदेड : महावितरण सध्या गावा गावात ज्या बळीराजाची वीज जोडणी कपात आहे, तोच बळीराजा आज वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणच्या मदतीला धावला आहे. कृषिपंपाच्या ...
कोरोनामुळे काम मिळत नसल्याने युवकाची आत्महत्या
नांदेड : नापिकी आणि कोरोनामुळे कामधंदा मिळत नसल्याने युवकाने आत्महत्या केल्याचा प्रकार लोहा तालुक्यात उघडकीस आला आहे. सायाळ गावातील शेख ख्वाजा शेख गफार (वय ...
हक्काचा पैसा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवाचा आटापिटा
जालना: अतिवृष्टीच्या पावसात जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. अनेक शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी वीमा कंपनीकडे ...
सत्तेत असतांना एक शब्दही न काढणाऱ्यांना आत्ताच भ्रष्टाचार का आठवत आहे? बागडेंंचा विरोधकांना सवाल
औरंगाबाद : वैजापूर तालुक्यातील बोरदहेगाव येथील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासुन प्रयत्न सुरु आहेत. विधानसभेचा अध्यक्ष झाल्यानंतर ही योजना ...
महावितरणाचा निष्काळजीपणा भोवला; शेतकऱ्याचा दीड एकर ऊस जळून खाक
नांदेड :महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका शेतकऱ्याला मोठे नुकसान सोसावे लागले आहे. महावितरणच्या वीज पुरवठा करणाऱ्या तारांचे घर्षण झाल्याने काढणीला आलेला ऊस जळून खाक झाला. वारंवार ...
ठरलं तर…! कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून; तर चौथी प्रवेश फेरी…
मुंबई : कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेची चौथी फेरी महाविद्यालयस्तरावर पार पडल्यानंतर यंदाचे कृषी अभ्यासक्रमाचे शैक्षणिक सत्र एक एप्रिलपासून सुरु होणार आहे. वीस-वीस आठवड्यांच्या दोन सत्रात ...
मुख्यमंत्र्यांना वाजेंसाठी बैठका घ्यायला वेळ आहे, पण जनतेच्या प्रश्नांसाठी बैठका घ्यायला नाही’
मुंबई- निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाजे यांच्यासाठी रात्रंदिवस बैठका घेणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे जनतेच्या प्रश्नांसाठी सुद्धा बैठकाचा धडाका कधी लावणार असा सवाल भारतीय जनता ...
शेतकर्यांचे पैसे खाणार्यांना निवडून देणार का? : भाऊसाहेब पाटील चिकटगावकर
औरंगाबाद : तेव्हाच्या भाजपा सरकारने बोरदहेगाव (ता. वैजापूर) येथील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना सुरु करण्यासाठी पाच कोटी ८५ लाख रुपयांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ...
कृषी विकास योजनेअंतर्गत ८१ शेतकर्यांना मिळणार सिंचन विहिरी
उस्मानाबाद : राष्ट्रीय कृषी विकास योजना 2020-21 अंतर्गत अनुसुचित जाती व जमाती प्रवर्गाच्या शेतक-यांना नवीन सिंचन विहीरीचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी ऑन पोर्टलवरुन प्राप्त झाले ...
परभणीतून रेल्वेद्वारे अडीच हजार टन सोयाबीन गुजरातला रवाना
परभणी : येथून प्रथमच सोयाबीन बियांणांची रेल्वेने वाहतूक करण्यात आली. नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बनवलेल्या बिजनेस डेव्हल्पमेन्ट युनिट (बीडीयु) च्या प्रयत्नाला ...