Agriculture

मांजरा धरणाचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी गेले वाया

बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यात मांजरा धरणाचा कालवा फुटल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रोजी सकाळी सातच्या सुमारास घडली आहे. यावेळेस लाखो लिटर पाणी वाया गेले. मांजरा ...

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा महत्त्वाचा निर्णय, खातेदारांना मिळणार मोठा फायदा

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. त्यामुळे बँकेच्या खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे. शुभमंगल कर्ज, महिला बचत गट, छोटे ट्रॅक्टर ...

‘५ एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर गनिमी काव्याने धमाका करू’

कराड : ५ एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही तर यापूर्वी झाला नाही असा धमाका गनिमी काव्याने करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा ...

भारत बंद : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी पटोले काँग्रेस नेते-मंत्र्यांसह करणार उपोषण

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता संविधान आणि लोकशाहीला पायदळी तुडवत बहुमताच्या जोरावर मंजूर करवून घेतलेले कृषी कायदे व अन्यायकारक इंधन ...

उंडरगाव पाणीपुरवठा; ग्रामस्थांचे हाल, २० दिवसापासून पाण्याच्या प्रतीक्षेत!

उस्मानाबाद : महावितरणचा मनमानी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. आधी थकीत पैसे भरा मगच डीपी लावतो असा अजब फर्मान महावितरण कडून सोडल्याचे समोर आले ...

मराठवाडयात कृषी प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी : कुलगुरू डॉ. ढवण 

परभणी :  कृषी उत्पादन आणि प्रक्रिया आणि मुल्यवर्धनाचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत भारतात अत्यंत कमी आहे. कृषी उत्पादन प्रक्रियेच्या अभावी अन्नधान्ये, भाजीपाला व फळे ...

‘सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी मंत्री केवळ घोषणाबाजी करण्यातच उत्साह दाखवत आहेत’

मुंबई : देशभरात सद्या आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. अशातच, पदोन्नतीसाठी देखील आरक्षण लागू करण्यात यावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात आहे. दरम्यान, ...

आठवडी बाजारात होतेय ‘कोरोना’ची विक्री?

बीड : कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी तसेच त्याचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या नाकी नऊ येतायत. मात्र, धारूर गावातील लोक कोरोना नसल्यासारखं बिनधास्त आठवडी बाजार भरवतांना दिसत ...

… म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला २६ मार्चच्या भारत बंदला पाठींबा

मुंबई – संयुक्त किसान मोर्चाने दिनांक २६ मार्च रोजी भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला असल्याची माहिती राष्ट्रवादी ...

वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला चपलांचा हार 

परभणी : कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटाने शेतकरी स्त्रस्त झाला आहे, म्हणून सक्तीची विज बिल थांबवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंगळवारी निवेदन देण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांनी उपकार्यकारी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!