Agriculture
मिरची व्यापाऱ्याने जयंत पाटील यांना फसवले!
सांगली : सांगलीतील एका व्यापाऱ्याने चक्क राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. खुद्द पाटील यांनीच ही माहिती ...
पिकविमा अध्यादेशाची शेतकऱ्यांकडून होळी
बीड : बीड जिल्ह्यातील गेवराईच्या खळेगाव येथे पिक विमा संदर्भातील जाचक अटी रद्द करून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ मदत ...
सातबारा नसल्याने भूमिहीन पशुपालक सरकारी योजनांच्या लाभा पासून वंचित
जालना: सातबारा असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येतो, मात्र जे पशुपालक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाहीत त्यांच्याकडे सातबारा नसतो, अशांना सरकारी योजनांचा लाभ ...
जमिनीचा मावेजा द्या अन्यथा सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करतो; वडगाव येथील शेतकऱ्यांची मागणी
उस्मानाबाद: जिल्ह्यातील वडगाव येथे एमआयडीसीसाठी जमिनी संपादित केल्या आहेत, मात्र त्या जमिनीचा मावेजा न मिळाल्यास सॅनिटायझर पिऊन सामुहिक आत्महत्या करण्याची धमकी येथील शेतकऱ्यांनी दिली ...
पाणीच पाणी चहूकडे गेले प्रशासन कुणीकडे; भोकरदन मध्ये जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया
जालना: सोमवारी म्हणजे २२ मार्चला जल दिन साजरा केला जातो. मात्र जालन्यात जलदिनीच लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना घडली आहे. भोकरदन शहराला पाणी ...
आणखी दोन दिवस राज्यात पाऊस बरसणार, बळीराजाच्या चिंतेत वाढ
मुंबई : हवेची चक्रीय स्थिती आणि कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे गेल्या पाच दिवसांपासून राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. हीच स्थिती आणखी दोन दिवस ...
‘अवकाळी आणि गारपिटीच्या तडाख्याने बळीराजाच्या उरल्यासुरली आशा आणि उत्पादनावर पाणी फेरले’
मुंबई: दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. यामध्ये राज्यात सर्वत्र मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे आधीच कोरोना काळात ...
‘कोरोनाची दुसरी लाट आणि अवकाळीचा तडाखा या संकटांना तोंड देण्यास महाराष्ट्र समर्थ’
मुंबई: दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी राज्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपले आहे. यामध्ये राज्यात सर्वत्र मोठ नुकसान झाल आहे. त्यामुळे आधीच कोरोना काळात ...
‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
परभणी : माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा ...
‘माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर आवश्यक’
परभणी : माती सजीव ठेवण्यासाठी सेंद्रीय खतांचा वापर अत्यंत आवश्यक आहे. घरच्या घरी खत निर्मिती केल्यास कमी खर्चात खत उपलब्ध होईल. शेतकामात महिलांचाच मोठा ...