Agriculture
कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आल्याचा जयंत पाटलांचा दावा
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कुकडीच्या पाण्याचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. मात्र आता कुकडी प्रकल्पाच्या पाणी वाटपासंदर्भातचा पेच सोडवण्यात यश आले असल्याची माहिती राष्ट्रवादी ...
#CycloneTauktae : सरकार कडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी सगळे प्रयत्न करू : राणे
सिंधुदुर्ग : तोक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. वादळामुळे मांडवी समुद्रात अडीच ते तीन मीटर उंचीच्या लाटा ...
मंत्रालयात स्वतः उपस्थित राहून अजितदादा ठेवत आहेत वादळ परिस्थितीवर बारकाईने लक्ष
मुंबई – राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील ...
पेट्रोलसह खतांच्या किंमती वाढल्या, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार
मुंबई – पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा ...
तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा,अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणची कसरत
बारामती – कोरोना सारख्या भिषण आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरणला आता ‘तौक्ते चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे 48 उपकेंद्र बाधीत झाले असून, घरगुती, ...
खतांच्या दरात वाढ : ‘आता शेतकऱ्यावर “दुष्काळात १३ वा महीना” म्हणण्याची वेळ आलीये’
पुणे : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, दाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला ...
‘आधी पेट्रोल आणि आता खतांच्या दरात वाढ ! केंद्र सरकार शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम करतंय’
मुंबई : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोके वर काढले. आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, दाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला ...
राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढेल – केदार
वर्धा :- शेतकऱ्यांवर ओढवलेली आपत्ती दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. हे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जवाटप असो, कर्जमाफी असो, ...
‘पालकमंत्र्यांनी बारामतीच्या इनामदारीचा पट्टा काढून सोलापूरकरांची सेवा करावी’
सोलापूर- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी झाली ...
इंदापूरला नेण्यात येणारे पाणी रद्द करा;अन्यथा…; नारायण पाटलांचा निर्वाणीचा इशारा
करमाळा : उजनी धरणावरील भीमा प्रकल्प व इतर विविध योजनांच्या पाणी वापराचा तपशील पाहिल्यास उजनीतून आता नवीन प्रस्तावांना मंजुरी देऊन पाणी देणे हि बाब ...