Agriculture
‘शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलंय, खतांच्या दरवाढीचा निर्णय मागे घ्या’
मुंबई : गेल्या काही महिन्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने डोकं वर काढले आणि त्यातच पेट्रोल, डिझेल सोबतच घरगुती गॅस, डाळी, खाद्यपदार्थांच्या किंमतींचे दरही आस्मानाला ...
‘उद्ध्वस्त कोकणास पुन्हा उभे करण्यासाठी केवळ घोषणा पुरेशा नसून आता त्याला थेट मदत मिळाली पाहिजे’
मुंबई – लागोपाठ दुसऱ्या वर्षी ऐन हंगामात आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी आणि लगतच्या जिल्ह्यांतील आंबा बागायतदारांचे कंबरडे पुरते मोडले असून केवळ कागदावरचे आदेश ...
खतदरवाढीचा स्वाभिमानी आक्रमकपणे विरोध करणार, शेतकऱ्यांच्या साथीने जनआंदोलन उभारणार
सोलापूर – केंद्र शासनाकडून शेतीसाठी लागणाऱ्या खतांची दरवाढी करण्यात आलेली आहे हा अत्यंत कठोर चुकीचा आणि शेतकऱ्यांसाठी नुकसान करणारा निर्णय आहे. यामुळे आधीच कोरोनाने ...
‘खतांच्या किमती कमी न झाल्यास राज्य सरकार सबसिडी देणार’, मंत्री सुभाष देसाई यांची माहिती
औरंगाबाद : खतांच्या किमती वाढल्यात. त्याबाबत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारसोबत चर्चा सुरू आहे. पण किमती कमी करण्याबाबत काहीच तोडगा निघाला नाही तर ...
जयंत पाटलांनी संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत प्रशासनाला लावले कामाला
सांगली – राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यंदाही संभाव्य पूरपरिस्थितीचा धोका लक्षात घेत कंबर कसली आहे.पूरपरिस्थितीच्या नियोजनाबाबत जयंत पाटील यांनी पुणे येथील कृष्णा खोरे ...
कोकणातील उन्मळून पडलेल्या फळ झाडांचे शास्त्रोक्त पुनर्जीवन करा – आशिष शेलार
मुंबई – कोकणपट्टीवर व सह्याद्री नजीकच्या पट्ट्यामध्ये फळ बागांना विशेषतः आंबा नारळ केळी आदी वृक्षांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. हजारो झाडे उन्मळून ...
तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्यावी : कॉंग्रेस
मुंबई – तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने स्थानिक लोकांना राज्य सरकारने आर्थिक मदत देण्याची नितांत गरज आहे. या वादळामुळे झालेल्या ...
‘निसर्ग वादळाची मदत मिळालीच नाही, आता तौक्ते वादळानंतर तरी जनतेच्या पाठीशी उभे रहा’
अहमदनगर : गेल्या वर्षी निसर्ग वादळाने महाराष्ट्राला दणका दिल्यानंतर आता ‘तौक्ते’ चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. काल गोव्याकडून आलेलं हे वादळ जरी कोकण किनारपट्टीच्या बाजूने ...
रासायनिक खतांच्या किंमतीत वाढप्रकरणी, राज्य शासन केंद्र शासनाशी चर्चा करणार- पालकमंत्री देसाई
औरंगाबाद : शेतीसाठी वीज हा महत्वाचा घटक असल्याने यात असणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तात्काळ ऊर्जामंत्र्यांसोबत बैठक घेणार आहे. रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे. याबाबत ...
‘ ‘तशी’ यंत्रणा असती तर पवारांनी उजनी धरणच बारामतीला नेलं असतं’
सांगोला : सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी जलाशयातून ५ टी.एम.सी. पाणी इंदापूरला नेले असून या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची देखील स्वाक्षरी ...