Agriculture

पाऊस लांबला; वैजापूरात शेतकरी चिंताक्रांत!

औरंगाबाद : यंदा पावसाने उशीरानेच हजेरी लावली होती. ७ जूनला पडलेल्या पावसामुळे पहिल्या टप्प्यात ५ टक्क्यांच्या आत खरीप पेरण्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र पावसाने ...

अल्प भू धारक शेतकऱ्यांसाठी आणखीन योजना आणणार-पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजवंदन करून स्वातंत्र्य दिन सोहळ्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग आठव्या वर्षी ...

बंदी असतानाही गोपीचंद पडळकरांकडून २० ऑगस्टला बैलगाडा-छकडा शर्यतीचे आयोजन

सांगली : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यास कायद्यानुसार बंदी आहे. ही बंदी उठवण्याची मागणी राज्यातील काही संघटना तसेच पक्षांनी केली आहे. या मुद्द्याला घेऊन ...

‘हमीभाव नाही तर हमखास भाव देण्यावर भर’; मुख्यमंत्र्यांनी केलं ई-पीक पाहणी प्रकल्पाचं लोकार्पण

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ...

‘हमीभाव नाही तर हमखास भाव देण्यावर भर’; मुख्यमंत्र्यांनी केलं ई-पीक पाहणी प्रकल्पाचं लोकार्पण

मुंबई : येत्या काळात ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांना आपलेसे करुन घेईल याबद्दल विश्वास वाटतो, राज्यभरात राबविला जाणारा हा ई-पीक पाहणी प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ...

शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन

अकोला – शेतकऱ्यांच महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २ वर्षापासून पूर्ण वेळ महा व्यवस्थापकीय ...

शेतकऱ्यांचे महाबीज शासनाने सोडलं वाऱ्यावर; शेतकऱ्यांसोबत अनिल बोंडे करणार ठिय्या आंदोलन

अकोला – शेतकऱ्यांच महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २ वर्षापासून पूर्ण वेळ महा व्यवस्थापकीय ...

शेतीसाठी पूर्ण क्षमतेने व अखंड वीजपुरवठा करा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

औरंगाबाद : सोयगाव तालुक्यात अनेक प्राचिन मंदिरे असून पवित्र श्रावण महिना व गणपती उत्सवात अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येतात. या काळात अखंड वीजपुरवठा करण्यात ...

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ टीएमसी पाणी देण्याचे आदेश; जयंत पाटील यांच्या कामाचा धडका सुरूच

मुंबई – राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा एका मागोमाग एक महत्वपूर्ण निर्णय घेत कामाचा धडका सुरूच आहे. आज त्यांनी दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी ६ ...

राज्यात पाऊस परत कधी बरसणार?; हवामान विभागाने वर्तवला ‘हा’ अंदाज

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!