मुंबई : राज्यसभा, विधानपरिषद आणि आता मिशन लोकसभा भाजपने हाती घेतले आहे. भाजपचे विरोक्षीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभा निवडणूक संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे.
राज्यात ज्या जिल्ह्यात भाजप पराभूत झाली आहे, त्या मतदारसंघात केंद्रीय मंत्री प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे. भाजपा जिल्हाध्यक्षांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

