🕒 1 min read
बीड : शिंदे याचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून सत्ताधरी पक्षनेते आणि विरोधीपक्षनेते यांच्यामध्ये सतत आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सरकार वर निशाणा साधला आहे.
अंबादास दानवे सध्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरूवातीला त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांनी दौऱ्याला सुरुवात केली असल्याचं समजतं आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी बीड तालुक्यातील समनापुरमधील नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.या आत्महत्या ग्रस्त शेळके कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली आहे. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवाद साधला. त्यावेळी सरकावर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ashish Shelar | “पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळं गुजरातला जातंय असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढली आहे”
- Congress Rally | “राजा मित्रों की कमाई में व्यस्त, प्रजा महंगाई से त्रस्त”; राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
- Supriya Sule | “जेव्हा टीव्ही बघते तेव्हा मुख्यमंत्री कुणाच्या तरी घरीच दिसतात, दौरेही एक किलोमीटरच्या आतच”
- Shivsena | “हिंदुत्वाच्या पदव्या बहाल करणारे रामदेव बाबा एका आंदोलनात मध्यरात्री…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Kishori Pednekar | तेजस ठाकरे महापालिका निवडणुकी पूर्वीच राजकारणात येणार?, किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
