🕒 1 min read
मुंबई : “मुख्यमंत्री कोण हेच कळायला मार्ग नाही. कधी चिठ्ठी लिहिली जातीये, कधी माईक खेचली जातीये, कधी हवेत विमान थांबवलं जातंय. हे सगळं नाटक सुरु असताना तरुणांनी प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हे सरकार नक्की कुणाचं आहे? असा प्रश्न तरुणांनी विचारण्याची गरज निर्माण झालं आहे.
राज्यात २ लोकांचं जम्बो कॅबिनेट आहे. राज्यात पूर, अतिवृष्टी आहे, महिलांवर अत्याचार होतायेत, पण उत्तर देण्यासाठी सरकार कुठंय?”, असा सवाल विचारत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढविला. अंगात मुरलेला ताप असताना देखील त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. आजारापणातही त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरत शिंदे-फडणवीसांवर बोचरे वार केले.
महत्वाच्या बातम्या :
- Sushmita Sen and Lalit Modi | सुष्मिता आणि ललित पुन्हा गेले व्हेकेशनला?; व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या तुफान कॉमेंट्स
- Abdul Sattar : कावळा बसायला अन् फांदी तुटायला…; टीईटी घोटाळ्यामुळे सत्तारांची मंत्रिपदाची संधी हुकणार ?
- Ambadas Danve | TET घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांचा सहभाग होता का? – अंबादास दानवे
- BJP | भाजपचे ‘मिशन बारामती’! सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघात लावणार फिल्डिंग , ‘या’ नेत्याकडे जबाबदारी
- Anil Desai | निवडणूक आयोगाला अभिप्रेत सर्व माहिती आम्ही देऊ – अनिल देसाई


