वर्धा : वर्धा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. हिंगणघाट जिल्ह्यातील कान्होली गावास पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.
अतिशय कठीण परिस्थितीमध्ये लोकांना वाचविण्याचे काम यंत्रणांनी केले आहे आणि अजूनही ते करीत आहेत. दुबार पेरणी सुद्धा संकटात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Ramdas Kadam : पक्ष संपला तरी चालेल, पण उद्धव ठाकरे पवारांसोबतच आहेत, हे का होतंय?; रामदास कदमांचा सवाल
- Sanjay Raut : लढाई कोणतीही असू द्या, आम्ही दोन हात करायला तयार – संजय राऊत
- offers on cars | कार खरेदी करायचा विचार करताय?; पहा ‘या’ कारवर मिळतायेत जबरदस्त ऑफर्स
- Ramdas Kadam : शरद पवार आणि अजित पवार दोघांनी शिवसेना फोडली; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
- Ashish Jaiswal | महाविकास आघाडीची खूप मोठी किंमत शिवसेनेला मोजावी लागली – आशिष जयस्वाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

