Marathi News Paper

पहिले मुख्यमंत्री आमदार निवडून आणायचे आताच्या मुख्यमंत्र्याला स्वतः आमदार होता येत नाहीये

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. येत्या २८ मे पर्यंत त्यांना याची पूर्तता करावी लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन ...

4 मे रोजी होणारी लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही

नाशिक : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवार, 4 मे 2020 रोजी होणाऱ्या जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, अशी ...

4 मे रोजी होणारी लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही

नाशिक : कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे सोमवार, 4 मे 2020 रोजी होणाऱ्या जिल्हा लोकशाही दिन कार्यक्रमाची अंमलबजावणी होणार नाही, अशी ...

‘विधान परिषदेतील धनंजय मुंडेंची जागा उद्धव ठाकरेंना दिली असती तर आज ते आमदार असते’

मुंबई : राज्यात भाजपला राष्ट्रपती राजवट लागू करायची आहे, असा गंभीर आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

प्राधान्यक्रम निश्चित केला तर कोरोनानंतर भारत जगात एक मोठी भूमिका बजावू शकतो : राजन

नवी दिल्ली : RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील लॉकडाऊनबाबत भाष्य केले आहे. शून्य संख्येनंतरच लॉकडाउन उघडला जाईल हा विचार चुकीचा  आहे, असे ...

लॉकडाऊन : वाचकांची ‘महाराष्ट्र देशा’ला पसंती, 2 कोटी वाचक आणि 1 मिलियन फेसबुक लाईक

पुणे : लॉकडाऊनच्या काळात आपल्या ‘महाराष्ट्र देशा’ने २ कोटी वाचकांचा टप्पा पूर्ण केला आहे.तुम्ही माय – बाप वाचकांनी आम्हाला दिलेला उदंड प्रतिसाद आणि आमच्यावर ...

पुणे पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, कोरोनाबाधित पोलिसांसाठी स्वतंत्र रुग्णालय तयार करणार

पुणे : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांच्या उपचारासाठी ...

#Corona : मालेगावात कोरोनाने घातले थैमान, मध्यरात्रीत 71 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

मालेगाव : नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे आणि शासनाच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे आज मालेगाव कोरोनाच्या विळख्यात चांगलेचं अडकले आहे. त्यात आता मध्यरात्रीत तब्बल 71 जणांचे ‘कोरोना’ रिपोर्ट ...

‘पोलिसांचे मनोबल खचल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल’

मुंबई – कोरोनोच्या संकटात महाराष्ट्र सापडला आहे. कोरोना सारख्या कठिण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस बांधव दिवस रात्र करित आहेत. पण कर्तव्यावर ...

राज्यातील शाळांची फी वाढ रोखा; आशिष शेलार यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र

मुंबई  – कोरोना आणि लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षात शाळांची फी वाढ शासनाने रोखावी उलट फी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!