Chhagan Bhujbal

नाशिक ऑक्सिजन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत; भुजबळांची माहिती

नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

नाशिक ऑक्सिजन दुर्घटना : ‘आरोग्यमंत्री राजेश टोपे जाबाबदारी स्वीकारणार का ?’

मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

महाराष्ट्र शोकमग्न आहे! मृत रुग्णांच्या नातेवाईकांचे अश्रू कसे पुसू ? – मुख्यमंत्री

मुंबई : “कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे. कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् ...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिकमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलं दुःख !

नाशिक : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला बुधवारी (दि. २१) साडेबारा वाजेच्या सुमारास गळती लागली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ...

राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता शिवभोजन थाळी देखील मिळणार पार्सल

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा थैमान वाढला आहे. यामुळे, महाराष्ट्रात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात हॉटेल, बार, रेस्टोरंट ...

कोरोना वाढतोय : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनाला शरद पवार यांचा पाठींबा

पुणे : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची ...

८ दिवसांत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आणखी कडक निर्बंध लावणार – छगन भुजबळ

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत ...

…अन्यथा लॉकडाऊनचा निर्णय शासनाला घ्यावा लागेल; भुजबळांचं सूचक विधान

नाशिक : महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी झाल्यानंतर हळूहळू लॉकडाऊनमध्ये शिथीलता करण्यात आली. त्यामुळे कोरोना संदर्भातील सर्व नियम पाळून राज्यात सर्व काही पूर्ववत होत ...

काँग्रेस चार-साडेचार हजारांपार जाणार; बाळासाहेब थोरातांचा दावा

संगमनेर : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या होत्या. राज्यातील 14,234 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी 1,523 ...

निकालांवरून मी विरोधकांवर टीका करणार नाही, मात्र त्यांनी… भुजबळांचा भाजपला टोला

नाशिक : राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आहेत. आज सर्व ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यातील 14,234 ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!