संजय राऊत
उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
मुंबई : चिपी विमानतळाच्या उद्घाटना आधी शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु आहे. अखेर श्रेयवाद तात्पुरता बाजूला ठेऊन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय ...
महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) ...
महाराष्ट्राला, बॉलिवूडला बदनाम करायचे प्रकार सुरु; आर्यन खान प्रकरणी शिवसेनेचा भाजपवर गंभीर आरोप
मुंबई : मुंबईतील एका क्रुझवर धाड टाकल्यानंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) ...
आयकर विभागाच्या छाप्यावर छत्रपती उदयनराजे म्हणाले, मला यावर…
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर ...
ठाकरे-राणे एका व्यासपीठावर, चिपी विमानतळाचं धूमधडाक्यात होणार उद्घाटन
सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित ...
‘माणसाने संकुचित किती असावं बघा…’; राणेंची शिवसेनेवर घणाघाती टीका
मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर ...
‘माणसाने संकुचित किती असावं बघा…’; राणेंची शिवसेनेवर घणाघाती टीका
मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन सुरु झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव तिसऱ्या क्रमांकावर ...
‘मुख्यमंत्र्यांनी यावं म्हावरं खावं, पाहुणचार करावा अन् परत जावं’- नारायण राणे
सिंधदूर्ग : शिवसेना विरुद्ध नारायण राणे हा संघर्ष काही नवा नाही. पण या संघर्षाचा नवा अंक उद्या सिंधुदुर्गात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे मुख्यमंत्री ...
‘अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?’
देगलूर : गेल्या दोन ते अडीच वर्षापासून राज्याचा काय विकास झाला, त्या प्रमाणात केंद्राने काय विकास केला हे तुम्ही मतदार म्हणून कधी तपासणार आहात? ...
‘अडीच वर्षात मुख्यमंत्री मंत्रालयात पोहचू शकले नाहीत, ते शेतकऱ्याच्या बांधावर काय जाणार?’
देगलूर : गेल्या दोन ते अडीच वर्षापासून राज्याचा काय विकास झाला, त्या प्रमाणात केंद्राने काय विकास केला हे तुम्ही मतदार म्हणून कधी तपासणार आहात? ...