महाराष्ट्र

मोठी बातमी : राज्य बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

मुंबई : साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या एप्रिल-मे मध्ये घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी, राज्य बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा ...

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; कोरोनाचा धोका वाढल्यास होणार सरसकट पास ?

मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. राज्यात ...

पक्षांतर्गत नाराजी कमी करण्यासाठी नाना पटोलेंची खेळी ? संजय निरुपम यांना काँग्रेसने दिली मोठी संधी

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी लागल्या पासून काँग्रेस अधिक आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. २०१४ नंतर केंद्रासह अनेक राज्यातील सत्ता काँग्रेसने ...

विद्यार्थ्यांना होतेय कोरोनाची लागण; शिक्षणमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश !

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने ...

आता कर्नाटकातून सोलापूरमार्गे महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना टेस्टची सक्ती

सोलापूर : राज्यावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने खबरदारीची ...

भोंगळ कारभार : कोकणातल्या विद्यार्थ्यांना मराठवाड्याच सेंटर, तर मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांना…

सिंधुदुर्ग : राज्यासह देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे आरोग्य व्यवस्थांमधील कमतरता, अद्ययावत उपकरणांची गरज, मनुष्यबळ या गोष्टी प्रकर्षाने समोर आले होते. ...

दिल्ली सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह 5 राज्यांतील नागरिकांवर देखील निर्बंध

दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये कोरोनाने पुन्हा ...

‘जशी ‘दिल्ली बहुत दूर है’ त्याप्रमाणे ‘महाराष्ट्र तो बहुतही दूर है!’

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत अखेर काँग्रेसचे सरकार पडले. पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने ...

‘राज्यपालांचा वापर जेवणातील कढीपत्त्यासारखा केला जातो’

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत अखेर काँग्रेसचे सरकार पडले. पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने ...

‘दलबदलूंसाठी लाल गालिचे अंथरायचे व राजकीय कळसूत्र्यांचा खेळ चालवायचा’

मुंबई : मागील अनेक दिवसांपासून देशातील राजकीय चर्चेमधील मुद्दा असणाऱ्या पुद्दुचेरीत अखेर काँग्रेसचे सरकार पडले. पुद्दुचेरीत काँग्रेसचं सरकार आज बहुत सिद्ध न करु शकल्याने ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!