महाराष्ट्र
कोरोना व्हायरस म्हणतोय, ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ...
‘मोदींसह पवारांनी देखील लस घेतली, मात्र उद्धव ठाकरेंनी अद्यापही लस का घेतली नाही ?’
मुंबई : १६ जानेवारी पासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात कोव्हीड योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आले. आता, १ मार्चपासून ६० वर्षांवरील सामान्य ...
खोटं बोल पण रेटून बोल, अशी भाजपची भूमिका- नाना पटोले
मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन कालपासून सुरु झालं. या अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार समोर अडचणींचा डोंगर आहे. कारण सत्ताधारी मंत्र्यांवर लागलेल्या आरोपांवरुन विरोधक सरकारची ...
कोल्हापुरात जात पंचायतीची धक्कादायक घटना, प्रेमविवाह तोडण्यासाठी तरुणीला…
कोल्हापूर : महाराष्ट्राला पुरोगामी दूरदृष्टी असलेल्या विचारवंतांचा आणि नेत्यांचा फार मोठा वारसा लाभला आहे. स्वातंत्र्यापूर्व काळ असो वा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, महाराष्ट्रात समाजातील अनिष्ठ रूढी, ...
वीजबिलांची थकबाकी भरुन योजनेचा लाभ घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज ...
वीजबिलांची थकबाकी भरुन योजनेचा लाभ घ्यावा- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : वीजग्राहकांमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. वीजबील थकलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिलांवर सूट मिळवण्यासाठी नवीन कृषी वीज ...
एमपीएससी उमेदवारांच्या अडचणी दूर करण्यासाठी आता टोल-फ्री सुविधा !
मुंबई : एमपीएससी म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. राज्यभरातील लाखो युवक-युवती अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी ...
दहावी-बारावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा !
मुंबई : साधारणतः फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या एप्रिल-मे मध्ये घेण्यात येणार आहेत. काही दिवसांपूर्वी, राज्य बोर्डाने दहावी-बारावीच्या परीक्षा यंदा ...
सत्तेच्या जोरावर नोंदणीपुर्व लस मिळते की काय? भाजप नेत्याची टीका
ठाणे : राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मात्र पुणे, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद, ठाणे या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढतोय. दुसरीकडं, वेळीच ...
आजही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आठ हजारांपारच; राजेश टोपेंनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाची आकडेवारी वाढल्याने सरकारने ...