महाराष्ट्र
राज्याचा अर्थसंकल्प उद्या होणार सादर ! खरचं राज्यातील पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार ?
मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्च म्हणजेच उद्या उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार सादर करतील. कोरोना काळात राज्याच्या महसुलात ...
राज्यात कोरोनाचा विस्फोट ! आज तब्बल ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद
मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यापासूनच राज्यासह देशभरात कोरोनाने हाहाकार माजवण्यास सुरुवात केली होती. यानंतर, कडक लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यानंतर जनजीवन ...
राज्यात २० हजार सभा घेऊन ठाकरे सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणणार : चंद्रकांत पाटील
मुंबई : महाआघाडी सरकारच्या काळात झालेल्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधात राज्यात २० हजार छोट्या सभा घेणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या ...
मुख्यमंत्र्यांनी राज्यात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी: नारायण राणे
मुंबई : बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहात. त्यामुळेच तुम्ही कोकणासाठी सरकारी मेडिकल कॉलेज मागितलं. नाही तर लोक स्वत:साठी मेडिकल कॉलेज मागतात, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ...
राज्याला परिवहनमंत्री हवा, अनिल परब हे तर परिवारमंत्री
मुंबई : विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. ...
राज्याला परिवहनमंत्री हवा, अनिल परब हे तर परिवारमंत्री
मुंबई : विधानसभेमध्ये काल विरोधी पक्षाने आणलेल्या २९३ प्रस्तावावर बोलताना भाजपा आमदार नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. ...
लॉकडाऊन झाल्यास गरिबांचेच नुकसान, त्यामुळे नियम पाळा-हिशाम उस्मानी
औरंगाबाद : शहरात सध्या कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगाने शहरात सोमवारपासून दहा दिवसांचे लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. परंतु, ...
माझ्या शक्तीचा कण नि कण महाराष्ट्राच्या भल्यासाठी खर्च होऊ दे
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भराडी मातेला वंदन करून कोरोना राक्षस नष्ट करून हा माझा सुंदर कोकण आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे ...
‘कोरोनाला संधी समजून आम्ही पेट्रोल-डिझेलवर कर लावला नाही याचा सार्थ अभिमान’
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे देशभरातील सर्वच क्षेत्रात मोठी घसरण झाली. उद्योगधंद्यांसमोर मोठे संकट उभे ठाकल्याने आर्थिक प्रगतीला खिळ बसली असली तरी कृषी क्षेत्रातील कामगिरी ...
CBSE बोर्डाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये बदल; घ्या जाणून सुधारित वेळापत्रक!
नवी दिल्ली : कोरोना विषाणूमुळे सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला आहे. शैक्षणिक क्षेत्रात देखील यामुळे अनेक बदल होत असल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या परीक्षा ...