महाराष्ट्र
अभिनेता अंकुश चौधरीचे तब्बल १५ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन
मुंबई : सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर अनेक रसिक प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच अंकुश चौधरी छोट्या ...
अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे १,८०० कोटींचे नुकसान; सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राथमिक अंदाज
मुंबई : राज्यात नुकतीच झालेली अतिवृष्टी व त्यातून निर्माण झालेली पूरपरिस्थिती तसेच दरड कोसळण्याच्या घटनांमुळे रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा ...
ओटीटी प्लॅटफॉर्मवर फरहान अख्तरच्या ‘तूफान’ चित्रपटाने रचला नवा विक्रम
मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरच्या ‘तुफान’ चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटावर बॉलिवूड अभिनेता शाहरूख ...
‘आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?’
सिंधुदुर्ग : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न ...
‘आमच्या पंतप्रधानांनी सातशे कोटी रुपये पाठवले तरी तुमच्या मुख्यमंत्र्यांनी येऊन काय दिवे लावले?’
सिंधुदुर्ग : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न ...
‘या’ ११ जिल्ह्यांमध्ये लेवल तीन चे निर्बंध कायम; राजेश टोपेंनी केली घोषणा
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. २०२० देशात शिरकाव केलेल्या रोगाने अक्षरशः थैमान घातले. दुसऱ्या लाटेत या रोगाची तीव्रता अधिक ...
‘आम्हाला भीक नको, काम करायचयं’, अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली भावना
मुंबई : देशात गेल्या वर्षीपासून कोरोना महामारीने हाहाकार माजवला आहे. या रोगाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक स्थिती बिकट झाली. तसेच ...
‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य; मग महाराष्ट्राला मदत एक वर्षानंतर तीही तुटपुंजी का ?’
मुंबई : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात यावर्षी देखील अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. गंभीर पुरस्थितीमुळे शेती, व्यापार यांच्यासह घरादाराचे मोठे नुकसान झाले असून उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न ...
राज्यात ‘हे’ निर्बंध शिथिल होऊ शकतात- राजेश टोपे
मुंबई: राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन राज्यात निर्बंध शिथिल होतील का, याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठकरे घेणारअसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले ...
नारायण राणेच्या मुलांसारखी मुले कुणाच्या पोटी येऊ नये- भास्कर जाधव
मुंबई: शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर निशाना साधत नारायण राणेंच्या मुलांसारखी मुलं महाराष्ट्रात कोणाच्या पोटी जन्माला येऊ नयेत.असे म्हटले आहे. नारायण राणे ...