महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज ५,६०९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर…

मुंबई : महाराष्ट्रात आज 5,609 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 720 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 59 ...

‘राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती केंद्राला दिली, पण…’

मुंबई : आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ...

‘राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीची माहिती केंद्राला दिली, पण…’

मुंबई : आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच काही दिवसांपूर्वी ...

लाल बावटा शेतमजूर युनियनचा तहसीलदारांना घेराव; १३ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा!

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गंगापूरच्या तहसीलदार सरिका शिंदे यांना मंगळवारी (दि.१०) घेराव घालण्यात आला. श्रावण ...

लाल बावटा शेतमजूर युनियनचा तहसीलदारांना घेराव; १३ ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनाचा इशारा!

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गंगापूरच्या तहसीलदार सरिका शिंदे यांना मंगळवारी (दि.१०) घेराव घालण्यात आला. श्रावण ...

‘महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेले पहिले राज्य ठरेल’- उद्धव ठाकरे

मुंबई : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ...

‘महाराष्ट्र हे देशातील ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेले पहिले राज्य ठरेल’- उद्धव ठाकरे

मुंबई : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला होता. आता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ...

‘हे ठाकरे सरकार आहे की कोडगे सरकार? किती थपडा खाणार?’

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते ...

‘हे ठाकरे सरकार आहे की कोडगे सरकार? किती थपडा खाणार?’

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी 10 वी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 11 वी प्रवेशासाठी ऐच्छिक सीईटी परीक्षा होणार असल्याचं राज्य सरकार कडून सांगण्यात आले होते ...

संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील

मुंबई : आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौऱ्यातून परतल्यानंतर मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भेटीगाठींबाबत भाष्य करण्यासह त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर देखील ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!