मनसे
MNS : “खासदार पक्ष सोडून गेल्यावर पिता-पुत्र आणि विश्वप्रवक्ते त्यांना कोणत्या नवीन शब्दांचा वापर करणार?”; मनसेचा टोला
मुंबई : शिवसेनेतून बंद करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३९ आमदारांनी पाठिंबा दिला. यानंतर महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र ...
MNS : मनसेने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची मिम शेअर करत लगावला जोरदार टोला
मुंबई : राज्यातील शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. राज्यात नवं शिंदे सरकार स्थापन झालं. मुख्यमंत्री ...
Gajanan Kale : “अहो पण आता राहीलयं कोण?” ; मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर गजानन काळे यांचा सवाल
मुंबई : राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे ...
राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया पूर्ण
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली ...
“हे कार्य लोकमान्य टिळकांनी केल्याचा शोध राज ठाकरेंनी…”, संजय राऊत यांचे टीकास्त्र
मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात महात्मा फुले विरुद्ध लोकमान्य टिळक असा वाद चांगलाच पेटून उठलेला दिसत आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता शिवसेना खासदार ...
“हिंदू समाजातच फूट पाडून…”, भोंग्याच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांची मनसेवर टीका
मुंबई : राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा संपण्याचे नाव घेत नाही आहे. राज ठाकरे यांनी जरी हा ...
“…हे देखील भोंग्यांवरून जाहीर करा”, जितेंद्र आव्हाड यांचे टीकास्त्र
मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. असे असतांनाच आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. ...
“आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय लढणार”, बच्चू कडू यांची घोषणा
अकोला : अकोल्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी भोंग्यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. आगामी निवडणूक मी भोंग्याशिवाय ...
“…त्यासाठी पोलीस यंत्रणेने कठोर पावले उचला”, गृहमंत्र्यांचे आदेश
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ४ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला असून जर मशिदींवरील भोंगे उतरले नाही तर मनसेकडूनही मशिंदींसमोर हनुमान ...
“कायदा सुव्यवस्था सरकारच बिघडवत आहे”, मनसेचे टीकास्त्र
मुंबई : मागील काही दिवसांपासून भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळत आहे. यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सामनेही बघायला ...