खासदार

कृषिपंप वीजजोडणीत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन..!

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्याचे ...

कृषिपंप वीजजोडणीत शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे लोकप्रतिनिधींना आवाहन..!

औरंगाबाद: राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडण्यासाठी राज्य शासनाने कृषीपंप वीजजोडणी धोरण जाहीर केले आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी प्रयत्न करण्यासंदर्भात राज्याचे ...

महाराष्ट्रद्वेशी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे आवाहन..!

लातूर: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही महाराजांनी आम्हा मावळ्यांना दिलेली शिकवण आहे. त्यामुळे ...

महाराष्ट्रद्वेशी भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे आवाहन..!

लातूर: महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. मोडेल पण वाकणार नाही, ही महाराजांनी आम्हा मावळ्यांना दिलेली शिकवण आहे. त्यामुळे ...

त्यांच्या रडगाण्याशी आम्हाला घेणे देणे नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या स्वातंत्र्य वीर सावरकरांवरून सेना-भाजप आमनेसामने आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सावरकरांच्या विषयावर बोलताना फडणवीसांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. ...

‘२०१४ नंतरचे स्वातंत्र्य हे असे’; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबई : संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरु झालं आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेमध्ये मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळाल्याने या अधिवेशनाची सुरवात वादळी झाली असल्याचे ...

राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ ...

राष्ट्रवादीच्या रॅलीला परवानगी; एमआयएमला का नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे- खा. जलील

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रॅलीला परवानगी दिली जाते. त्याचवेळी आमच्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या रॅलीला परवानगी नाकारली जाते. याबाबत महाराष्ट्र सरकार स्पष्टीकरण देऊ ...

‘किती दिवस पळणार, हिशोब तर द्यावाच लागणार’

मुंबई: शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी (Bhavna Gawali) यांच्यावर सध्या ईडीची (ED) कारवाई सुरू आहे. त्यांच्यावर १०० कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप भाजप नेते किरीट ...

संजय राऊतांचा ‘आक्रोश मोर्चा’ परवानगीविनाच; पोलिसांकडून कारवाईचे संकेत

औरंगाबाद : देशात असलेल्या वाढत्या महागाईविरोधात औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चाेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नेतृत्व केले आहे. संजय ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!