ठाकरे सरकार
अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
कल्याण : पोलिसांचे वचक नसल्याने ठाण्यातील कल्याण परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय येथे अंमली पदार्थाचीही सर्रास विक्री सुरू आहे. हे गैरप्रकार तत्काळ रोखण्यासाठी ...
अंमली पदार्थाच्या विक्रीविरोधात भाजप आमदारांचा मोर्चा
कल्याण : पोलिसांचे वचक नसल्याने ठाण्यातील कल्याण परिसरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याशिवाय येथे अंमली पदार्थाचीही सर्रास विक्री सुरू आहे. हे गैरप्रकार तत्काळ रोखण्यासाठी ...
सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
औरंगाबाद : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे औरंगाबाद जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या नावे निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या ...
‘बळीराजाच्या पाठीशी ठाकरे सरकार खंबीरपणे उभे’, चंद्रकांत खैरेंची ग्वाही
औरंगाबाद : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सोयगाव तालुक्याला बसला आहे. डोंगराळ भाग असल्याने पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक ...
‘बळीराजाच्या पाठीशी ठाकरे सरकार खंबीरपणे उभे’, चंद्रकांत खैरेंची ग्वाही
औरंगाबाद : राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका सोयगाव तालुक्याला बसला आहे. डोंगराळ भाग असल्याने पिकांसह जमिनी वाहून गेल्या आहेत. अनेक ...
ठाकरे सरकारने ‘जलयुक्त शिवार’ बंद केल्यामुळेच महापूर; फडणवीसांचा आरोप
उस्मानाबाद : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. गावे जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ...
ठाकरे सरकारने ‘जलयुक्त शिवार’ बंद केल्यामुळेच महापूर; फडणवीसांचा आरोप
उस्मानाबाद : पावसामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. गावे जलमय झाली आहे. नद्यांनी पात्रं सोडली आहेत. धरणं भरली आहेत. नाले ...
‘साहेब, आमची दिवाळी गोड करा; शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून मन सुन्न झाले’, फडणवीसांच्या भावना
लातूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे गेल्या तीन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील अतिवृष्टीची पाहणी करत आहेत. अतिवृष्टीची ...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भाजप आ.नमिता मुंदडांचे अन्नत्याग आंदोलन
बीड : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये हजारो जनावरे मृत झालेत. तसेच, जनजीवनही विस्कळीत ...
मुख्यमंत्री ठाकरेंनी पंचनाम्यासारखे कागदी घोडे नाचवण्यापेक्षा तत्काळ मदत करावी-विनायक मेटे
बीड : मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे उभे पीक वाहून गेले. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना ...