ठाकरे सरकार

राज्यात ठाकरे सरकारचे राज्य आहे की मोगलाई आहे?

मुंबई: गाण्याचा आवाज वाढवला म्हणून मालाड परिसरात राहणाऱ्या सुरेंद्रकुमार गुनर यांना बुधवारी रात्री त्याच्याच शेजारी राहणाऱ्या तरुणाने बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला ...

‘ठाकरे सरकारचा जमीन घोटाळा’; किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई: भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचे आरोपांवर आरोप सुरूच आहेत. एक झालं की दुसरं प्रकरण शोधून काढून महाविकास आघाडी सरकारवर ...

‘दोन वर्षात ठाकरे सरकारचं दबाव, दडपशाहीचं राजकारण’

मुंबई: महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aaghadi government) नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला ...

‘चैत्यभूमीवर यंदाही प्रवेश बंदी केली, दुतोंडी खंडणी सरकारचा जाहीर निषेध’

मुंबई : येत्या ६ डिसेंबर रोजी येणाऱ्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनावरही ओमायक्रॉन या करोनाच्या नव्या विषाणूचे सावट आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनी अनुयायांना ...

‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आजारामुळे मुंबईतील एच.एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती ...

‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आजारामुळे मुंबईतील एच.एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती ...

‘न्यायालयाकडून थपडा खाऊनही न सुधारणारे बेशरम भ्रष्टाचारी सरकार’

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागामार्फत गट क आणि ड संवर्गातील विविध पदांकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षात मोठा गोंधळ झाला. याबाबत हायकोर्टात ...

…हे मंत्रिमंडळ आहे की Bail बाजार? भातखळकरांचा टोला

मुंबई: राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात भाजपच्या मुंबई विभागीय युवक आघाडीचे माजी अध्यक्ष मोहित कंबोज यांनी मानहानीचा ...

…नाही तर संजय राऊत यांचाही नंबर होता; किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई: कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ...

…नाही तर संजय राऊत यांचाही नंबर होता; किरीट सोमय्यांचा दावा

मुंबई: कोरोना आणि लॉकडाउनच्या काळात रुग्णालय बांधणे आणि त्याच्या बाजूला असणारी जागा बळकावण्याचे काम राज्यातील ठाकरे सरकारने केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!