ठाकरे सरकार
“स्वतःला ‘देव’ म्हणवून घेणारे तोऱ्यात वावरत आहेत”, राऊतांचा राेखठोकमधून मोदींवर प्रहार
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक या सदरातून पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) टीका केली आहे. दिल्लीच्या राजकारणात स्वतःला ...
पुढील आठवड्यात ‘शक्ती’ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल- दिलीप वळसे पाटील
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु झाले आहे. तर २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home ...
पुढील आठवड्यात ‘शक्ती’ कायदा विधानसभेत मंजूर करण्यात येईल- दिलीप वळसे पाटील
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून(२२ डिसें.) सुरु झाले आहे. तर २८ डिसेंबर रोजी हे अधिवेशन संपणार आहे. यापूर्वी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home ...
हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी ...
हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस; विविध मुद्यांवरुन भाजपा ठाकरे सरकारला घेरणार?
मुंबई: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. आणि २८ डिसेंबर २०२१ रोजी संपणार आहे. दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, यावेळी ...
“दारुवरचा कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारला पैशांची गरज आहे”
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एकूण करांपैकी कृषी आणि रस्ते अधिभाराची रक्कम राज्याला मिळावी, अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. ...
“दारुवरचा कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारला पैशांची गरज आहे”
मुंबई : पेट्रोल आणि डिझेलवर आकारण्यात येणाऱ्या एकूण करांपैकी कृषी आणि रस्ते अधिभाराची रक्कम राज्याला मिळावी, अशी मागणी राज्याकडून केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे. ...
‘चिअर गर्ल्स संस्कृती आणणारे दुसरं काय करणार?’, नीलेश राणेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई: राज्य सरकार आता धान्य दुकानांवर दारू विकायचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. खरं तर दारू ही आरोग्यासाठी घातक असते, मात्र काही शास्त्रज्ञांच्या ...
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी याचिका फेटाळली!
मुंबई : राज्यात ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच पेटलेले असतानाच आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला मोठा दणका दिला आहे. ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च ...
पुर्वसुचना न देता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडले तर याद राखा; भाजपचा इशारा
जालना: शेतकऱ्यांना थकीत वीजबिल बाकीसाठी कोणतीही पूर्वसूचना व लेखी नोटीस न देता महावितरणचे अधिकारी कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करतात? असा जाब विचारत माजी ...