ठाकरे सरकार
‘आमदार, अधिकाऱ्यांना पगार देऊ नका, मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काहीही कसर ठेऊ नका’
टीम महाराष्ट्र देशा : शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कायम अग्रभागी असणारे प्रहार जनशक्तीचे आ. बच्चू कडू यांनी मी मंत्री झालो तरी शेतकऱ्यांना विसरणार नाही, असे ...
मोठा गौप्यस्फोट : सत्तासंघर्षात फडणवीसांनी मातोश्रीवर जाण्याची दाखवली होती तयारी, पण…
टीम महाराष्ट्र देशा : राज्याच्या सत्तासंघर्षाच्या काळात मी खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला जाण्याची तयारी दाखवली मात्र तरीही मातोश्रीवरून नकार आला, असा ...
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा वाद हा 100 टक्के राजकिय हेतूने प्रेरित : फडणवीस
टीम महाराष्ट्र देशा : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा वाद हा 100 टक्के राजकिय हेतूने प्रेरित केलेला वाद आहे. भारताच्या कोणत्याही नागरिकांची या कायद्यामुळे नागरिकता धोक्यात ...
उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमृता वहिनींना शिवसेनेच्या रणरागिणीने झापलं
टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ट्विट टीका केली ...
उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या अमृता वहिनींना शिवसेनेच्या रणरागिणीने झापलं
टीम महाराष्ट्र देशा : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रविवारी ट्विट टीका केली ...
ठाकरे सरकारची कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक : दानवे
टीम महाराष्ट्र देशा : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचे सप्टेंबर, 2019 पर्यंतचे ...
‘ठाकरे सरकार क्रिसमसच्या आधीच मंत्रिमंडळ विस्तार करणार’
टीम महाराष्ट्र देशा : महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन महिना होईल तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. केवळ सहा मंत्र्यांमध्येचं तात्पुरते खातेवाटप करण्यात आले ...
सरकारने अनुसूचित जमातीच्या महिला संस्थांसाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी – अदिती तटकरे
टीम महाराष्ट्र देशा : अदिती तटकरे यांनी राज्यातील प्रामुख्याने कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेत मांडल्या. तसेच कोकणात सातबारावर एकापेक्षा जास्त शेतकऱ्यांची नावं असतात. त्यामुळे ...
राज्यातले भिन्न विचारांचे सरकार अवघ्या सहा महिन्यात कोसळेल : नारायण राणे
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
मोठी बातमी : अवघ्या ४८ तासांत राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांच्या खात्यांत बदल, चर्चांना उधान
टीम महाराष्ट्र देशा : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर तब्बल 14 ...