ठाकरे सरकार
सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
मुंबई : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संपूर्ण विदर्भामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत ...
फडणवीस सरकारने घेतलेले शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय ठाकरे सरकारने स्थगित केले – अनिल बोंडे
अमरावती : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोट्याशिवाय काही करत नाहित कोट्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही.आपण म्हणाले होता कि शेतकऱ्यांना फक्त कर्ज मुक्त नाही तर चिंता ...
ठाकरे सरकारच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण!
सांगली : गेले ५ महिन्यांहून अधिक काळ कोरोनाने राज्यासह देशभरात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक स्थानिक लोकप्राधिनिधी ते मंत्री व बॉलिवूड स्टार्सना देखील कोरोनाची ...
माझं राम मंदिर उध्वस्त होतंय;कंगणाने केली ठाकरे सरकारची तुलना बाबराशी!
मुंबई: शिवसेना आणि कंगणा राणौत यांचा वाद आता शिगेला पोहोचला आहे. मुंबई महापालिकेनं आज तिच्या पाली हिल मधील कार्यालयावर हातोडा टाकला आहे. यावरच कंगणाने ...
ओरडून बोलल्याने कोरोना होतो, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांवर घणाघात
मुंबई : ठाकरे सरकार करोनाबाबत गंभीर नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ...
ठाकरे सरकारमध्ये ‘काँग्रेस’ला कोणी विचारत नाही : भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये
मुंबई : भाजपाला धक्का देत महायुतीमधून शिवसेना बाहेर पडली आणि सत्तेच्या गणिताचा मेळ बसवत शिवसेनेने, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन ...
आघाडीत बिघाडी कायम! सरकार तिघांचं, मग नाव का फक्त दोघांचं? काँग्रेसची पोस्टरबाजी
ठाणे : राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. गेले काही दिवस या महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसून येत आहे. ...
‘राज्यात मास, मदिरा सर्वकाही खुले पण संतांच्या भूमीत हरीला मात्र बंदिस्त ठेवले’, काय आहे आमदारांची मागणी ?
खामगाव : कोरोनाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास, मदिरा सर्व काही खुले केले पण संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला ...
‘राज्यात मास, मदिरा सर्वकाही खुले पण संतांच्या भूमीत हरीला मात्र बंदिस्त ठेवले’, काय आहे आमदारांची मागणी ?
खामगाव : कोरोनाच्या काळात जीवन पूर्ववत सुरू करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यातील मास, मदिरा सर्व काही खुले केले पण संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात हरीला ...
देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या आजी, माजी सैनिकांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : राज्यातील आजी आणि माजी सैनिकांना ग्रामपंचायतीच्या मालमत्ता करातून माफी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. यासंदर्भातील ...