मुंबई : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे सरकारच्या कामावर नाराजी व्यक्त करत ठाकरे सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संपूर्ण विदर्भामध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. नागपूरमध्ये जास्त कोरोनाचा कहर झाला आहे, इथे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सिलेंडरचा अभाव असल्याने रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे, ‘या सरकारचे विदर्भातील जनतेकडे लक्ष नाही, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने विदर्भात बैठक लावावी, महाराष्ट्रातील एकही मंत्री विदर्भाबद्दल बोलत नाही’, अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/805142013564594/
महत्वाच्या बातम्या :
- लॉकडाऊनला विरोध करत पालकमंत्री म्हणाले मृत्यूदर घटवा
- ‘दिल्लीत पवारांना हाणले होते ते मंत्री जितेंद्र आव्हाड विसरलेले दिसताहेत’- भाजप आमदार
- फडणवीस सरकारने घेतलेले शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय ठाकरे सरकारने स्थगित केले – अनिल बोंडे
- कुडाळ शहर पुन्हा एकदा लॉकडाउन; कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने प्रशासनाचा निर्णय
- विभागीय आयुक्त कार्यालयात वादळी चर्चा…. प्रशासनातच दोन गटबघा कुठली आहे घटना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

