ठाकरे सरकार

सरकारने आता जनक्षोभासाठी तयार राहावे, वीजबिलाच्या मुद्द्यावरून मनसेचा थेट इशारा

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात ...

‘अनैतिकतेतून जन्मलेल्या आणि राज्याला अराजकतेकडे नेणाऱ्या सरकारला जनताच झटका देईल’ !

मुंबई : टाळेबंदीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना आता ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलात कोणत्याही प्रकारची सवलत देण्यास नकार दिला आहे. वीज ग्राहकांना वीज बिलात ...

‘नारायण राणे दु:खी आत्मा, त्यांची अवस्था विक्रम-वेताळासारखी’

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर ठाकरे सरकारचे फटाके वाजतील असं सूचक विधान भाजपा खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. “लवकरच महाराष्ट्रात सरकारचे फटाके वाजतील. यांना ...

एका मराठी बाईचं कुंकू ज्याने पुसलं, त्याला वाचवण्याचा प्रयत्न हे नेते करत आहेत – अनिल परब

मुंबई : अन्वय नाईक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. अर्णव गोस्वामींसह इतर दोन जणांना ...

ठाकरे सरकार चार वर्षे चालणार नाही, पुन्हा निवडणूक घेतल्यास भाजपचं विजयी होणार : पाटील

पुणे : भाजपला धक्का देत शिवसेनेने ऐनवेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीच्या सरकारची स्थापना केली. यानंतर, या विसंगत विचारधारा असलेल्या पक्षाचे सरकार फार ...

लोकशाहीचा आजचा काळा दिवस! गोस्वामीच्या अटकेनंतर आशिष शेलारांची बोचरी टीका

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईकच्या मृत्यूप्रकरणी पनवेल पोलिसांनी ही कारवाई केली असून पेशाने ...

तिघाडीच्या ठाकरे सरकारची नवी कार्यपद्धती… विकास प्रकल्प लटकवा, अटकवा आणि भटकवा! – आशिष शेलार

मुंबई – कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च ...

देवेंद्र फडणवीस सरकारचा अजून एक निर्णय ठाकरे सरकारने बदलला

मुंबई: आता यापुढे घरबांधणी परवानगीचे अधिकारही पुन्हा ग्रामपंचायतीकडे देण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंधुदुर्गात यासंबंधी घोषणा केली. देवेंद्र ...

ठाकरे सरकार म्हणजे…नुस्त बोलबच्चन : निलेश राणे

मुंबई : राज्यातलं ठाकरे सरकार हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. यांच्याकडून प्रत्येक वेळी फक्त केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर ...

ठाकरे सरकार म्हणजे…नुस्त बोलबच्चन : निलेश राणे

मुंबई : राज्यातलं ठाकरे सरकार हे नुसतं बोलबच्चन सरकार आहे. यांच्याकडून प्रत्येक वेळी फक्त केंद्राकडे बोट दाखवलं जात आहे. केंद्राकडेच बोट दाखवायचं असेल तर ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!