ठाकरे सरकार

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोधकांना फक्त राजकारणच करायचे आहे : चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षणासारख्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या मुद्यावर विरोधी पक्षातले अनेक नेते बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत. या मुद्यावर त्यांना फक्त राजकारणच करायचे आहे. ...

गाड्यांवरील नंबर प्लेट संदर्भात मनसे आमदाराकडून ठाकरे सरकारला पत्र पाठवत नाराजी व्यक्त !

मुंबई: मराठी भाषिक अस्मिता जपण्याचा आग्रह धरणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नेहमीच मराठीच्या आस्मितेवरून हल्ला केला जातो. नुकतच मुंबई येथे ‘कराची स्विट्स’ नावाने मिठाईचे दुकान ...

मराठा आणि ओबीसी समाजाला खुश करण्याचा प्रयत्न; महाज्योती, सारथीसाठी कोट्यवधींची तरतूद

मुंबई:- आजपासून विधिमंडळाचे दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. परंपरेनुसार नागपूरला होणारे हे अधिवेशन यंदा कोरोनामुळं दोन दिवसांचे आणि मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात ...

‘ते’ बंगले खाजगी प्रॉपर्टी नाहीत, झालेल्या खर्चात काही गैर नाही – अशोक चव्हाण

मुंबई : राज्यात सद्या हिवाळी अधिवेशन सुरु झालं आहे. या अधिवेशनाच्या आधीच विरोधकांनी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. आज या अधिवेशनास सुरुवात झाली असून ...

‘कंत्राटदारांचे हित आणि त्यातून मिळणारा मलिदा याकडे या सरकारचं लक्ष’

मुंबई : एकीकडे अव्वाच्या-सव्वा आकारलेल्या वीजबिलात सूट देताना सरकारवरच्या कर्जाचा पाढा वाचला जातोय तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर पैसे ओतले जातायत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं ...

मदतीसाठी सरकारच्या तिजोरीत खडखडाट मात्र मंत्र्यांच्या बंगल्यांवर उधळपट्टीचा सुळसुळाट

मुंबई : एकीकडे अव्वाच्या-सव्वा वीजबिलात सूट देताना सरकारवरच्या कर्जाचा पाढा वाचला जातोय तर दुसरीकडे मंत्र्यांच्या बंगल्यांवर पैसे ओतले जातायत. सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण ...

महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात

कोल्हापूर : मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर बुधवारी सुनावणी होत असताना शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने पुरेशी तयारी ...

मराठा आरक्षण : ‘कोर्टाच्या थपडा खाऊन ठाकरे सरकारचे तोंड सुजले आहे’

मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस होता. कारण, आज सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी झाली. यातून मराठा समाजातील नागरिकांना ...

ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळं; शिवेसनेचा भाजपवर घणाघात!

मुंबई:- केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा रद्द व्हावा यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बैठका झाल्या तरीही सरकार कृषी कायदा ...

‘हे राज्य सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाल्याचे आणखी एक उदाहरण…’

मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या कार्यालयावर कारवाई करत तिचे कार्यालय तोडण्यात आले होते. यावरून कंगनाने न्यायालयात धाव घेतली होती. आता, मुंबई  उच्च न्यायालयानं बीएमसीची ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!