Share

Shweta Tiwari | दुसरं लग्न मोडताना श्वेता तिवारी झाली होती प्रचंड भावूक, केल्या भावना शेअर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची कारकीर्द आजही तितकीच चांगली राहिली आहे. कारण तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड समस्यांचा सामना करावा लागला आहे. लोकांना त्यांच्या वेदना व्यक्त कराव्याशा वाटत नाहीत, मात्र, जेव्हा ते मर्यादेपलीकडे जातात तेव्हा अश्रू वाहू लागतात. असंच काहीसं श्वेता तिवारीच्या बाबतीत घडलं होतं. श्वेता तिवारीने आयुष्यात दोनदा लग्न केलं आणि दोन्ही वेळा तिला वेदनांशिवाय काहीच मिळालं नाही. अशा परिस्थितीत श्वेताने दोन्ही वेळा घटस्फोट घेणं योग्य मानलं. श्वेता अनेकदा तिच्या लग्नाची तुलना कॅन्सरशी करते.

श्वेता तिवारी हिची दोन्ही लग्न मोडलीः

दुसऱ्या लग्नात श्वेताने पतीला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली. श्वेताने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. एका मुलाखतीत श्वेता तिवारीने सांगितलं होतं की, तिने पहिलं लग्न तिच्या करिअरच्या शिखरावर केलं होतं. त्या काळात लोक श्वेताला तिचं करिअर संपेल असं म्हणायचे, पण अभिनेत्रीने या गोष्टींकडे कधीच लक्ष दिलं नाही.

श्वेताला फक्त चांगली पलक बनून रियांशला चांगलं आयुष्य द्यायचं आहेः

श्वेता नेहमी फक्त स्वतःचा आणि मुलांचा विचार करते. अभिनव कोहलीसोबतच्या दुसऱ्या लग्नाबाबत श्वेता म्हणाली होती की, हे नातं एखाद्या संसर्गापेक्षा कमी नाही. श्वेता सांगते की, आपल्या शरीराचा कोणताही भाग खराब होताच तो काढून टाकला जातो. तिने त्यांच्या नात्यातही असंच काही केलं आहे. आपला एखादा हात खराब झाला तर आपण जगणं थांबवत नाही, असं श्वेता सांगते. अभिनेत्री म्हणते की तिला फक्त चांगली पलक बनून रियांशला चांगलं आयुष्य द्यायचं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!