Share

राज्यसभा निवडणूक संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : राज्यसभा निवडणुकीसाठी आज शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानभवनात मतदानाला सुरुवात झाल्यानंतर भाजप आणि महाविकास आघाडीचे आमदार टप्याटप्प्याने मतदानासाठी हजेरी लावत आहेत.

आतापर्यंत ५० टक्के मतदान पार पडले आहे. दरम्यान राज्यसभा निवडणूक संदर्भात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!