🕒 1 min read
जळगाव : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चाळीस पठण करण्याचे आवाहन राणा दाम्पत्याने केले होते. या विषयावरून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असे वाद पेटलेले पाहायला मिळाले. हनुमान चाळीसा पठण प्रकरणी राणा दाम्पत्याला अटकही करण्यात आली होती.
यानंतर नवनीत रणांच्या बॅनरवर मोदी आणि अमित शहा यांचा फोटो झळकला. याविषयी आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारली असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
