🕒 1 min read
सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. महाविकास आघाडीच्या सरकारमुळे गेली अडीच वर्षे राज्यातील विकासाला खीळ बसलेली होती. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे महाराष्ट्रातील विकासाला चालना मिळणार असून या मंत्रीमंडळातील सर्व मंत्री जोमाने कामाला लागतील असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात सत्ता बदल व्हावा ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा होती. ती इच्छा आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मला आत्मविश्वास आहे की राज्यातील शेतकरी, शेतमजूर व बाराबलुतेदार या सगळ्यांना योग्य प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याचे काम भाजप-शिवसेनेचे सरकार करणार असल्याचा मला विश्वास आहे असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar | “शरद पवार हे पलटीमार राजकारणाचे भीष्म पितामह” ; भाजप आमदाराची खोचक टीका
- Sharad Pawar | नितीशकुमारांनी टाकलेले पाऊल शहाणपणाचे; बिहार मधील राजकीय परिस्थितीवर शरद पवारांच मोठं वक्तव्य
- BJP vs Shivsena | ‘आमच्याशी विश्वासघात केल्याचे परिणाम शिवसेना भोगत आहे’; भाजप नेत्याचं जाहीर वक्तव्य!
- Nana Patole । “कलंकीत सत्तार आणि राठोडांना मंत्रिमंडळात संधी, पण… “; नाना पटोलेंचा हल्लाबोल
- Asia Cup 2022 : आशिया चषकासाठी ‘या’ तीन खेळाडूंना नाही जागा, टी-२० विश्वचषक खेळण्यावर प्रश्नचिन्ह!


