मुंबई: औरंगाबाद जिल्ह्याचं नाव संभाजीनगर करण्याचा मागणीने जोर धरला असताना. आता अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराचा विषय समोर आला आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करा अशी मागणी करण्यात येत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ही मागणी केली आहे. यासंदर्भात गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

