🕒 1 min read
औरंगाबाद : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी देशातील इतर कोणत्याही पक्षांपेक्षा कॉंग्रेसचे सर्वाधिक योगदान आहे. यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या गौरवास्पद क्षणासाठी कॉंग्रेसच्यावतीने ‘आजादी गौरव पदयात्रा ‘ काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान काँग्रेसची ही आजादी गौरव यात्रा प्रत्येक जिल्ह्यात असणार आहे.
औरंगाबादमध्ये गुरूवारी (ता.११) पदयात्रा काढण्यात येणार असून प्रदेशाध्यक्षदेखील सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत प्रत्येक नागरीकांनी काही पावले चालून सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे. गांधी भवन येथे रविवारी (ता. सात) आजादी गौरव पदयात्रेच्या नियोजनाच्या अनुषंगाने सावंत यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यानंतर गांधी भवनमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या :
- Patra Chawl Case | संजय राऊतांची रवानगी आर्थर रोड कारागृहात! १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
- kishori pednekar on TET Scam | “सगळे वॉशिंग मशीनमध्ये गेलेत. मग आता काय बोलायचं?”; टीईटी घोटाळ्यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
- Pruthviraj Chavan on TET Scam | “आता अब्दुल सत्तार यांनाच शिक्षण मंत्री केले जाईल”; पृथ्वीराज चव्हाण यांचा सत्तार यांना टोला
- सरकार तुपाशी कर्मचारी उपाशी! ग्रामविकास मंत्रालयाने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना ४ महिने पगारच नाही
- Kishori Pednekar | दादर शिवाजी पार्क मधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरील झाड कोसळले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
