🕒 1 min read
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोलेंनी केलीय.
विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोदीचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी देण्यास पैसे आहेत. यावरूनच या सरकारची दिशा स्पष्ट दिसत असून ईडी आणि देवेंद्र फडणवीस सरकार हे राज्यासाठी हानिकारक असल्याचा टोला नाना पटोले यांनी लगालवा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Cabinet Expansion : भाजप-शिंदे मंत्रिमंडळात 44 हजार कोटींचा मालक झाला पहिल्यांदा ‘मंत्री’!
- Kishori Pednekar | माविआच्या काळात राठोडांवर टीका करणारे पोपट आता कुठं गेले?; पेडणेकरांचा खोचक टोला
- Asia Cup 2022 : विराट कोहलीसाठी यंदाचा आशिया चषक राहणार आव्हानात्मक; वाचा सविस्तर…!
- Balasaheb Thorat | “हे सरकार महिलांबाबतीत संवेदनशील आहे की नाही?”; बाळासाहेब थोरातांचा सवाल
- Kishori Pednekar । “पक्षात दोन-तीन महिला आहेत, त्यापैकी एकही लायक नाही का?”, मंत्रीमंडळ विस्तारावरून किशोरी पेडणेकर संतप्त


