Share

“हनुमान चालीसा म्हणणे हा राजद्रोह कसा होऊ शकतो”- सुधीर मुनगंटीवार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई सत्र न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा याना जामीन देताना एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. राणा दाम्पत्यावर दाखल करण्यात आलेल्या राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. त्यावरूनच आज भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी याच मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य केल्याचं पाहायला मिळतंय. भाजप नेते राम कदम यांनी देखील याप्रकरणी राज्य सरकारने राणा दाम्पत्याची आणि जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!