Share

“कुणी पावसात भिजलं तरी परिणाम होणार नाही” ; गोपीचंद पडळकरांचा पवारांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडीने अनेक वेळा अपक्ष आमदारांचा अपमान केला असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी यावेळी केलाय.

२०१९ ला विश्वासघात झाला होता. जनतेच्या कौलाच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता स्थापन केली असल्याचा दावा पडळकरांनी केला आहे. त्याबरोबरच “१७० आमदार असलेले पहाटेपर्यंत का जागे होते?” असा सवाल करत महाविकास आघाडीत काहीतरी गोंधळ झाल्याचं गोपीचंद यावेळी म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!