Video
रूक्मिणीमातेची पालखी : यशोमती ठाकूर यांनी भक्तिमय अभंगवाणी व टाळमृदंग वाजवत केला उत्साह साजरा
अमरावती : विदर्भातील ४२७ वर्षांची प्राचीन परंपरा असलेल्या श्री रुक्मिणी मातेच्या पालखीचे भव्य स्वागत शहरातील बियाणी चौकात करण्यात आले. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी ...
आपल्याकडे परिस्थिती वेगळी, जो कष्ट करतो त्याला पगार कमी – इंदुरीकर महाराज
जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे शेतकऱ्यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच यांच्या ...
मलाही वाटते की उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व्हावं – गुलाबराव पाटील
जळगाव : मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी ...
पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचार उघड करणार – राजन विचारे
नवी मुंबई : पर्यावरणदिनी झाडे वाचवण्यासाठी भाजपने गणेश नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली ते वाशी अरेंजा कॉर्नपर्यंत लाँग मार्च काढला होता. भाजप आमदार गणेश नाईक ...
“राऊत तबेल्यात राहत असल्यामुळे त्यांना घोडेबाजार दिसत असावा” ; आशिष शेलारांचं वक्तव्य
मुंबई : राज्यसभा निवडणुकीवरून सध्या राजकीय नेत्यांमध्ये आक्रमक राजकारण पाहायला मिळत आहे. अशातच घोडेबाजार हा शब्दही चर्चेत आला आहे. राज्यसभेची सहावी जागा निवडून आणण्यासाठी ...
नगरपरिषदेच्या विकास कार्यक्रमात धनंजय मुंडे यांचा पंकजा मुंडेंवर निशाणा ; म्हणाले…
बीड: परळी नगर परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या विविध विकास कामाचे भूमिपूजन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान सामाजिक न्याय मंत्री ...
केंद्र सरकार नवनीत राणांना सुरक्षा देऊ शकते तर मग काश्मिरी पंडितांना का नाही? – नीलम गोऱ्हे
औरंगाबाद : नवनीत राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने सांगितले होते. यानंतर केंद्रीय ...
केंद्र सरकार नवनीत राणांना सुरक्षा देऊ शकते तर मग काश्मिरी पंडितांना का नाही? – नीलम गोऱ्हे
औरंगाबाद : नवनीत राणा या सातत्याने राज्य सरकारच्या विरोधात भूमिका लोकसभेत उचलत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचा केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने सांगितले होते. यानंतर केंद्रीय ...
राज्य सरकार हे बोका आहे, या बोक्याचे लक्ष फक्त लोणीच्या गोळयाकडे – सदाभाऊ खोत
नाशिक : ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची. राज्य ...
राज्य सरकार हे बोका आहे, या बोक्याचे लक्ष फक्त लोणीच्या गोळयाकडे – सदाभाऊ खोत
नाशिक : ऊस उत्पादक शेतकऱ्याप्रमाणे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राजाश्रय मिळाला नाही. त्यामुळे आता हीच योग्य वेळ आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची. राज्य ...