Health

प्रसार माध्यमांचे काम सुरळीत राहील याची काळजी घ्या; केंद्रीय मंत्रालयाच्या राज्यांना सूचना

टीम महाराष्ट्र देशा – नोवल कोरोनाव्हायरस संदर्भात उपाययोजना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार शक्य असलेल्या सर्व उपाययोजना करत आहे. मात्र, सद्य परिस्थितीत नागरिकांपर्यंत योग्य ...

‘कोरोनाला घाबरू नका… लक्षात ठेवा संघर्ष आपल्या सर्वांच्या रक्तात आहे’

सातारा : राज्यात आज चार नवे करोनाचे रुग्ण आढळले आहेत. यासह आता राज्यात कोरोनाग्रस्थांचीवर पोहोचली आहे. नव्याने आढळलेल्या ४ रुग्णांना पैकी ३ पुण्यातील आणि ...

‘विडी, यंत्रमाग व बांधकाम व इतर कामगारांना दोन महिन्यांचे धान्य सवलतीच्या दरात उपलब्ध होणार’

सोलापूर : संपूर्ण जगभरात कोरोना या विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठा प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण ...

कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी दिले एक महिन्याचे मानधन

चिखली : संसर्गजन्य रोग असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव महाराष्ट्रात झपाट्याने होत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक जिल्हे, महानगरे व शहरांमध्ये हा जिवघेणा आजार ...

पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य; नागरिकांनी घरी बसून सहकार्य करावे : अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य ...

दृढ संकल्पातून कोरोनाच्या संकटाला हरवू : राजेश टोपे

मुंबई: राज्यातील कोरोनाबधित रुग्ण बरे होत आहे ही समाधानकारक बाब आहे. कोरोना बधितांची संख्या वाढू नये यासाठी आम्ही जमावबंदी आणि आचारसंहिता लागू केली आहे, ...

शेतकऱ्यांच नुकसान होऊ नये म्हणून शरद पवारांनी केंद्रीय मंत्र्यांना केली ‘ही’ विनंती

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग अधिक फैलावू नये यासाठी राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन केलं आहे. त्यामुळे ...

गावात नो एन्ट्री : कोरोनाला गावाबाहेरच रोखणार, या गावाचा निर्धार

पानशेत : जमावबंदी, संचारबंदी अशा उपाययोजनांना न जुमानता बाहेर पडणाऱ्या नागरिकांसमोर हवेली तालुक्यातील  एका गावानं आपत्कालीन स्थितीआधीच कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करायची याचा आदर्श ...

‘प्रत्येकानं घरी बसून योगदान द्यावं’; उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली ‘ही’ महत्वाची माहिती…

मुंबई – ‘कोरोना’च्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य ...

संचारबंदीत ग्रामीण भागातील रस्ते बाभळीच्या काट्यानी सजले.

पारनेर : सध्या बहू चर्चित कोरोना आजाराच्या प्रसारासाठी अटकाव म्हणून राज्य सरकारने संपुर्ण राज्यात दि. 23 पासून संचारबंदी लागू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!