Crime
कीन्ही येथे विवाहितेची आत्महत्या
औरंगाबाद : एकवीस वर्षिय विवाहीत तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता. ५) दुपारी घडली. स्वर्णा अंबादास जाधव (२२) विवाहीत तरुणीचे नाव असून ...
वाळूच्या ट्रॅक्टरखाली दबून तरुण कामगाराचा मृत्यू, आईवडिलांचा म्हातारपणाचा आधार हरपला!
वैजापूर: वैजापूर तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात वाळु तस्करांनी धुमाकुळ घातला असून वैजापूर तालुक्यातील बाजाठान येथे बुधवारी (दि.७) पहाटे चार वाजेच्या सुमारास वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टरखाली ...
श्रीलंका क्रिकेट बोर्ड पुन्हा भ्रष्टाचाराच्या भोवऱ्यात; चक्क क्रीडा मंत्र्याला लाच देण्याचा प्रयत्न
मुंबई : गेल्या काही दिवसापासुन श्रीलंका क्रिकेट या ना त्या कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसापुर्वी श्रीलंका संघातील खेळाडू आणि क्रिकेट बोर्ड यांचा वाद ...
फडणवीस यांची प्रकरण दडपण्यासाठी ईडीने चौकशी का करु नये? सचिन सावंत यांचा सवाल
मुंबई : भाजपसोडून राष्ट्रवादीमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांच्या जावायाला ईडीने अटक केली आहे. याचे राजकीय पडसाद उमटणार हे तर निश्चितच आहे. या प्रकरणावरुन ...
ज्या प्रकरणात नाथाभाऊंच्या जावयाला ईडीनं अटक केली ते प्रकरण नेमके काय आहे ?
पुणे : ईडीनं राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक केली आहे. भोसरी जमिन घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंचे जावाई गिरीश चौधरी हे सध्या ईडीच्या ...
ईडीचा दणका : सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंच्या जावयाला अटक
मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली ...
ईडीचा दणका : सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या खडसेंच्या जावयाला अटक
मुंबई : ईडीनं भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळं हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा दणका दिला आहे. एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरींना ईडीनं अटक केली ...
राष्ट्रवादीच्या नेत्याचे शिवसेनेच्या मंत्र्यांवर गंभीर आरोप, लाचलुचपत विभागाकडे केली तक्रार
औरंगाबाद : पैठण विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्याच्या तिकीटावर २०१९ ची निवडणूक लढवणारे दत्तात्रय राधाकिसन गोर्डे यांनी शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर गंभीर आरोप ...
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच एन्काऊंटर पॉलिसीचे समर्थन ...
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी एन्काऊंटर पॅटर्नचे समर्थन केल्याने वाद निर्माण का झाला आहे ?
नवी दिल्ली – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एन्काऊंटर पॉलिसी योग्य असल्याचं मोठं वक्तव्य केलं. दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच एन्काऊंटर पॉलिसीचे समर्थन ...