Agriculture

ऊस दरावरून नेवासा तालुक्याचे राजकारण बदलणार !

नेवासा/भागवत दाभाडे: जवळपास दोन महिने होत आले ऊस हंगाम सुरू झाला आहे. सगळीकडे ऊस तोङणीची घाई सुरू आहे. अहमदनगर जिल्हा मध्ये मोठे सहकारी साखर ...

यवतमाळात कापसाच्या दरावरून शेतकरी संतप्त

यवतमाळ – यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात आज शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. कापसाचे भाव अचानक 500 रुपयांनी गडगडल्याने शेतकरी संतप्त झाले ...

ऐन हिवाळ्यात विदर्भात दुष्काळ

टीम महाराष्ट्र देशा : उन्हाळा सुरु होण्यास दोन महिने बाकी असतांनाच विदर्भात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्यात ३५ टक्क्यांपेक्षा ...

औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर

औरंगाबाद : सरकारकडून मिळणारी आश्वासने प्रत्यक्षात उतरत नसल्याचा आरोप करून औरंगाबादमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शहरातील शेतक-यांनी यावेळी रस्त्यावर दूध फेकत सरकारचा निषेध केला. ...

तेलंगणाने दिली शेतकऱ्यांसाठी 24 तास मोफत वीज ; महाराष्ट्रात कधी ?

टीम महाराष्ट्र देशा: आस्मानी संकटातून शेतकरी वाचला तर त्यावर सुलतानी संकट ओढवत विहिरीत पाणी असून विजेअभावी तो पिकाला देऊ शकत नाही. पण शेतीसाठी आता ...

विरोधात काम केल्याने उसाला तोडच नाही; मुळा कारखान्याविरोधात शेतकरी मागणार साखर आयुक्तांकडे दाद

नेवासा: सहकार क्षेत्रात सामन्य जनतेवर राजकीय दबाव असणे हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. याची दाहकता पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्तच आहे पण नेवासा तालुक्यात सुद्धा ...

महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकाचे राज्य व्हावे – सुभाष देशमुख

पुणे – शेती व्‍यवसाय फायदेशीर व्‍हावा, यासाठी शासन प्रयत्‍नशीलअसून शेतक-यांच्‍या आत्‍महत्‍या रोखण्‍यासाठी रेशीम शेती  प्रभावी  उपाय ठरेल, असा विश्‍वास व्‍यक्‍त करुन महाराष्‍ट्र हे रेशीम व्‍यवसायात देशात एक क्रमांकावर आणण्यासाठी  ...

37 हजार शेतक-यांच्या कृषी पंपाची वीज तोडल्याने शेतकरी संकटात

अहमदनगर : नगर जिल्ह्यात बहुतांश शेतक-यांनी वीज बिलाची थकबाकी जमा करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने आता अखेरीस महावितरण वीज कंपनीने पुन्हा एकदा थकबाकीदार शेतक-यांवर कारवाईचा ...

शेवगाव गोळीबार प्रकरणी 49 शेतकरी आंदोलकांवर आरोपपत्र दाखल

अहमदनगर : ऊसाला 3 हजार 100 रूपये इतका भाव मिळावा यासाठी शेवगाव तालुक्यातील शेतक-यांनी केलेल्या आंदोलनादरम्यान गोळीबार होऊन 2 शेतकरी गंभीर जखमी झाले होते. ...

ऊसतोड मजुरांचा ‘पीएफ’ भरा, ६१ कारखान्यांना नोटिसा

सोलापूर: ऊसतोड मजुरांचा ‘भविष्य निर्वाह निधी’ (ईपीएफ) भरण्यासाठी सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूरच्या ६१ साखर कारखान्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्या प्रतिनिधींची एकत्रित बैठक घेऊन ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!